News Bharati

Team NB Marathi

हरीश साळवे आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर विनेश फोगटचे प्रतिनिधित्व करणार

प्रसिद्ध भारतीय वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या खटल्यात क्रीडा लवादाच्या न्यायालयासमोर (CAS) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) द्वारे प्रतिनिधित्व करणार आहेत. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून वजन जास्त असल्याच्या कारणामुळे अपात्र ठरविले गेले. सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वीच तिचे वजन जास्त असल्याचे आढळून आले होते. हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळण्याचा इतिहास असलेले साळवे 9

हरीश साळवे आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर विनेश फोगटचे प्रतिनिधित्व करणार Read More »

विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही; त्यांना केवळ वक्फच्या जमिनी.., – देवेंद्र फडणवीस

पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकानावर केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना काँगेसवर हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानीला चाप लावण्यासाठी गुरूवारी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. मात्र, विरोधकांकडून या विधेयकाला

विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही; त्यांना केवळ वक्फच्या जमिनी.., – देवेंद्र फडणवीस Read More »

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

अमन सेहरावत चा पॅरिस ऑलिम्पिक च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारतातील एकमेव पुरुष कुस्तीपटू सेहरावतने उत्तर मॅसेडोनियन प्रतिस्पर्धी व्लादिमीर एगोरोव्हविरुद्धच्या सामन्यात आपले कौशल्य आणि चपळता दाखवत विजय मिळवला. 21 वर्षीय भारतीय कुस्तीपटू, जो आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता देखील आहे, त्याने एकतर्फी लढत करत

अमन सेहरावत चा पॅरिस ऑलिम्पिक च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश Read More »

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 8 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम पहिले. भट्टाचार्जी यांचे कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी शोक व्यक्त केला

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन Read More »

महायुती सरकार मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सदैव पाठीशी – नरेंद्र पाटील

करमाळा : \”ग्रामीण भागातला तरुण नोकरी करण्याबरोबर, नोकरी देणारा व्हावा या उद्देशाने भांडवलाअभावी कुठल्याही व्यवसायात अडचण येणार नाही म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळ सदैव आपल्या पाठीशी उभे राहणार आहे, त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी व अशा विविध योजनांच्या माध्यमातून मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सरकार सदैव पाठीशी राहील.\” अशी ग्वाही अण्णासाहेब

महायुती सरकार मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सदैव पाठीशी – नरेंद्र पाटील Read More »

महाराष्ट्र कोण पेटवत आहे ?

महाराष्ट्रातील राजकीय धुरंदर, चाणक्य , वगैरे …अशा मीडियाने पुरस्कृत केलेल्या अनेक उपमा आणि बिरुदे मिरवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाने एक भविष्यवाणी उच्चारली आहे. ती म्हणजे भविष्यात महाराष्ट्राचा मणिपूर होवू घातला आहे. या भविष्यवेधी नेत्याला भूतकाळाचे वावडे आहे त्यामुळे भूतकाळातील आपली , आपल्या पूर्वजांची , आपल्या राजकीय विचाराची आणि संस्कृतीची पापे लीलया ते विसरतात आणि जनतेला गृहीत धरून

महाराष्ट्र कोण पेटवत आहे ? Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ✅ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय Read More »