News Bharati

Team NB Marathi

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि…

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करून केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून […]

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि… Read More »

ऐतिहासिक दिवस: भारत सरकार तर्फे CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान

केंद्र सरकारने नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व दस्तऐवजांचा पहिला संच नवी दिल्लीत 14 व्यक्तींना सुपूर्द केला.

ऐतिहासिक दिवस: भारत सरकार तर्फे CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान Read More »

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचे नरेंद्र मोदी

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

सानंद सकुशल: पत्रलेखनातून उमगलेले सदाशिवराव देवधर

‘सानंद सकुशल ‘हे शब्द वाचले आणि मन भूतकाळात फिरायला गेले .बालपणात शिरून मराठीच्या व्याकरणाच्या तासाला जाऊन बसले. आता नियम पाठ करणे सुरू झालं, पत्र लिहिताना उजव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये गावाचे नाव आणि तारीख लिहायची, त्या खालच्या ओळीत डावीकडे ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे त्याच्या स्थानाप्रमाणे किंवा नात्याप्रमाणे ती. श्री. चि. कु असे संबोधन लिहीत त्या

सानंद सकुशल: पत्रलेखनातून उमगलेले सदाशिवराव देवधर Read More »

राज ठाकरेंमुळे महायुतीला बळ मिळालं

महाराष्ट्र : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (दि.१५ मे, बुधवार)) भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या.

राज ठाकरेंमुळे महायुतीला बळ मिळालं Read More »

धुंद: प्रेम की गुलामी? वास्तवावर आधारित लव्ह जिहाद ची कादंबरी

प्रत्येक भाषेतील साहित्यात प्रेमकथांचे स्वतःचे असे वेगळे स्थान असते. मग या कथा कधी काव्यातून, गीतातून, सांगितल्या जातात तर कधी कथा, दीर्घकथा, कादंबरीतून वाचकांच्या भेटीला येतात. अशीच एक कादंबरी नुकतीच वाचली होती ‘धुंद: प्रेम की गुलामी?’ या नावातच ही प्रेमकथा असल्याचे व्यक्त होत होते व त्या कथेला लव्ह जिहाद व्यथेचे वलय असल्याचे जाणवत होते‌. कथा वाचायला

धुंद: प्रेम की गुलामी? वास्तवावर आधारित लव्ह जिहाद ची कादंबरी Read More »

उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे द्या

२०१९ सालचा भाजप – शिवसेना युतीला मिळालेला जनादेश पायदळी तुडवत उद्धव ठाकरे यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमवेत हात मिळवणी करुन मुख्यमंत्रीपदी स्वत:ची नियुक्ती करवून घेतली. बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेसविरुद्ध आयुष्यभर लढले, त्या काँग्रेसशी ठाकरे यांनी हातमिळवणी केली. बाळसाहेबांचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी पित्याशी केलेला हा उघड उघड द्रोह होता. उद्धव

उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे द्या Read More »

धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न 

CM Eknath Shinde : “राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील. धारावी पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment) माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला त्याचे हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. दक्षिण-मध्य

धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न  Read More »

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान

भारतीय लोकशाही ही समर्थ हातात सुरक्षित आहे. याच्या अनेक सकारात्मक घटना २०२४ मधील निवडणुकांमध्ये ठळकपणे पुढे आल्या. हिमाच्छादित प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि दुर्गम प्रदेशापासून ते शहरातील दाटीवाटीच्या भागापर्यंत सर्वत्र लोकशाही मजबूत करण्यासाठी स्वयंस्फूर्त मतदान होत आहे. त्यात नवीन मतदारांचा जसा सहभाग आहे, तसाच ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवणारी

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (१४ मे बुधवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो Read More »