News Bharati

Wari

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मेधा कुलकर्णी […]

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी Read More »

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा

पंढरपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्यनारायण रौद्ररूप धारण करू लागले आहेत. पंढरपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला उकाड्यापासून त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘चंदन उटी’ पूजा गुढीपाडव्यापासून सुरू होईल. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा ७ जून रोजी

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा Read More »

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या विपुल सर्जनाला आपण संतसाहित्य म्हणून ओळखतो. हे साहित्य केवळ धार्मिक अभिव्यक्ती नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची शक्तीही होते. संतांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीसाठी वाहून घेतले. त्यासोबतच  अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती,

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे Read More »

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक

समन्वयकार संत ज्ञानेश्वर Read More »

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य

संत ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwari)’ज्ञानेश्वरी’ ही केवळ भगवद्गीतेवरील एक प्रासादिक टीका नाही, तर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीतून प्रकट झालेला एक तेजस्वी विचारदीप आहे. हे कार्य हिंदू समाजाच्या आत्मरक्षणासाठी आणि पुनरुत्थानासाठी केलेले एक विराट आंदोलन होते. ज्ञानेश्वरांचे कार्य एका अशा कालखंडात साकार झाले, जिथे समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा होता. या विचारक्रांतीची मुळे

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य Read More »

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता

आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. शतकानुशतकांची परंपरा असलेली ही वारी अनेक संकटांना तोंड देत अखंडित सुरू आहे. मुस्लिम आक्रमणांच्या काळातही

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता Read More »

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट उत्सव आहे. शतकानुशतके ही परंपरा लाखो भाविकांना पंढरपूरच्या विठोबा चरणीलीन होण्यासाठी प्रेरित करत आहे. तथापि, अलीकडच्या काळात काही धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे गट या पवित्र आध्यात्मिक चळवळीला ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘सेक्युलर आंदोलन’

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही! Read More »

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही यात्रा केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून, तिच्या मुळाशी सामाजिक एकात्मता, अध्यात्मिक उन्नती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे बळ आहे. या यात्रेची परंपरा संतांनी घडवली. हेच  इस्लामी आक्रमणांना दिलेले शांत, पण ठाम उत्तर देखील

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती  Read More »