News Bharati

Maharashtra Politics

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य दोन महत्त्वपूर्ण नावांचा यात समावेश आहे. भाजपचे ४ अधिकृत उमेदवार१. विनोद तावडे (राष्ट्रीय महासचिव): विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने त्यांच्या […]

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी Read More »

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. \”काँग्रेसला हिंदूंच्या भावनांबाबत मौन असते, मात्र विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी त्यांचा हिंदूद्वेषाचा महापूर थांबत नाही,\” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्देदुटप्पी सहानुभूती : इराणचे नेते खोमेनी यांच्यासाठी सहानुभूतीचा सूर लावला

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

\”जिनके खुद के घर शीशे के हों,…\” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले!

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पेहरावावरून (लुंगी) सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी \”जिनके खुद के घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते,\” अशा शब्दांत सुनावले आहे. विशेष म्हणजे, प्रत्युत्तर देताना चव्हाणांनी

\”जिनके खुद के घर शीशे के हों,…\” रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत राऊतांना सुनावले! Read More »

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये

मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे.

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये Read More »

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यात मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने मतदानापूर्वीच विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे भाजपचा राज्यात मोठा विक्रम प्रस्थापित झाला असून, महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच विजयाचा गुलाल उधळला आहे. ८ महापालिकांमध्ये ‘कमळ’ जोरातसध्या

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध! Read More »

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास

पुणे: \”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,\” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास Read More »

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत, देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा गौरव केला आहे. \”मुंबईकर घोषणांची नाही, तर अनुभवाची आणि निकालाची निवड करतो,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी भाजपचा अजेंडा स्पष्ट केला आहे. केशव

मेट्रो अडवली अन् मुंबई खड्ड्यात घातली! खड्डे, मेट्रो आणि घरांच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना धुतले Read More »

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत?

मुंबई : मे २०२५ मध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी पाकिस्तानात घुसून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेच्या शौर्यावर आणि यशावर शंका घेणाऱ्या भारतातील विरोधकांना आता खुद्द पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वानेच ‘आरसा’ दाखवला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानची ती

देश आधी की राजकीय द्वेष? पाकिस्तानाने मानली हार, मग भारतीय विरोधकांना पुरावे कशाला हवेत? Read More »

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. \”कधी इकडे, तर कधी तिकडे\” अशा धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण म्हणजे केवळ स्वार्थाचा संसार उरला असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंच्या २०१४ ते २०२५ पर्यंतच्या कोलांटउड्यांचा सविस्तर पाढाच वाचला आहे.

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे Read More »