News Bharati

महाराष्ट्र

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज, १६ जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, काही क्षणांतच अधिकृत कौल हाती येणार आहे. मुंबई महापालिकेत ‘काटे की टक्कर’मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत […]

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात Read More »

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कडक

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन Read More »

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच नागपूरच्या महाल परिसरातील भाऊजी दप्तरी शाळा (नाईट हायस्कूल) येथील केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे कर्तव्यच!मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले,

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत Read More »

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी … 

 उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबईचा महापौर हिंदूच होणार, तोही मराठीच होणार आणि विकास—या तीनच विषयांभोवती ही निवडणूक फिरते आहे. हिंदुत्वाचा कैवार घेतलेल्या भारतीय जनता पक्षाचा व पर्यायाने महायुतीचा पराभव करण्यासाठी मुंबईचा मुसलमान मतदार डावपेच आखून मतदान करणार हे उघड आहे. लंडन आणि न्यूयॉर्कच्या पाठोपाठ मुंबईचा महापौर मुसलमान व्हावा यासाठी

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी …  Read More »

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही”

‘‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,”   अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. पुणे महापालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्या मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे,

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही” Read More »

मनपा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत : कसे करायचे मतदान?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे यासारख्या २८ शहरांमध्ये मतदार तीन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार मतदान करत आहेत. ही पद्धत पारंपरिक ‘एक प्रभाग–एक नगरसेवक’ या मॉडेलपासून वेगळी आहे. या बदलामुळे मतदानाच्या दिवशीची प्रक्रिया बदलते. या शहरांतील मतदारांना एका मतदान केंद्रावर एकाच भेटीत तीन किंवा चार स्वतंत्र मते नोंदवावी लागतात. महाराष्ट्रातील महानगरपालिकेसाठी

मनपा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत : कसे करायचे मतदान? Read More »

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. यादीत

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान Read More »

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!

जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्या \”ठाकरे ब्रँड\” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला! Read More »

वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, असे आश्वासन पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. या विस्तारामुळे पीएमपीएमचा ताफा ४,००० गाड्यांचा होईल तसेच दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद

वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा Read More »

मोफत मेट्रो… देवाभाऊ म्हणाले, लोकांचा विश्वास बसेल असे तरी काही जाहीर करा!

पुण्याच्या जाहीरनाम्यात पीएमपी आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रसने केली आहे. या घोषणेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. ‘संवाद पुणेकरांशी’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात फडणवीस यांना अभिनेत्री गिरीजा ओक यांनी पहिलाच प्रश्न ‘मोफत मेट्रो’च्या आश्वासनाबाबत विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘जेव्हा निवडून येत नाहीये, असे लक्षात येते तेव्हा येणाऱ्या नैराश्यातून अशी आश्वासने दिली जातात. पण मी त्यांना सांगेन

मोफत मेट्रो… देवाभाऊ म्हणाले, लोकांचा विश्वास बसेल असे तरी काही जाहीर करा! Read More »