News Bharati

महायुती

महायुतीचा पुन्हा डंका

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक चढ-उतार आणि अनपेक्षित वळणे आपण पाहिली आहेत. मात्र, सोमवारी लागलेले विधान परिषदेच्या (MLC) १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल हे केवळ धक्कादायक नसून, राज्याच्या राजकीय प्रवासाला एक नवी दिशा देणारे आहेत. १७ पैकी १६ जागांवर महायुतीने मिळवलेला थेट विजय आणि एका जागेवर भाजप पुरस्कृत अपक्षाने मारलेली बाजी, हा केवळ विजय […]

महायुतीचा पुन्हा डंका Read More »

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील जागांसाठी उमेदवारांची चाळणी अंतिम टप्प्यात आणली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विनोद

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे Read More »

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्थ पवार यांची नवी इनिंगसुनेत्रा

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा Read More »

विरासत ए बंजारा : पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा कायापालट आणि महायुती शासनाचे ऐतिहासिक योगदान

एका दुर्लक्षित वारशाचा सन्मानमहाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या मातीतील प्रत्येक समुदायाचा आपला एक गौरवशाली इतिहास आहे. असाच एक अत्यंत महत्त्वाचा, लढवय्या आणि मेहनती समाज म्हणजे ‘बंजारा समाज’. आपली स्वतंत्र वेशभूषा, वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आणि सण साजरे करण्याची वेगळी पद्धत यांमुळे बंजारा समाजाने भारतीय संस्कृतीमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र, दशकानुदशके

विरासत ए बंजारा : पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा कायापालट आणि महायुती शासनाचे ऐतिहासिक योगदान Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)निवृत्त

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला! Read More »

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईला ७८ वा महापौर मिळणार आहे. विशेष म्हणजे, यंदा हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने देशाच्या आर्थिक राजधानीचे नेतृत्व पुन्हा एकदा एका महिला नेत्याकडे जाणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रक्रियामहापालिका आयुक्त भूषण गगराणी

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ Read More »

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल!

मुंबई : \”महायुती सत्तेत आली तर मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ होईल, अशी भीती उद्धव ठाकरे दाखवत आहेत. मात्र, ते कधीही शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर सत्तेत आले, तर ते मुंबईचे ‘मोहम्मद लैंड’ केल्याशिवाय राहणार नाहीत,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल! Read More »

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

मुंबई : \”मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा Read More »

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. \”कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,\” असा टोला त्यांनी लगावला आहे. काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?उपाध्ये यांनी आपल्या

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार Read More »