News Bharati

पाकिस्तान

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात […]

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं… Read More »

धुरंधर है जहर तो पीनाही पड़ेगा…

धुरंधर २ Revenge प्रदर्शित झाल्यापासून आपल्या देशातील तमाम पुरोगामी लिब्रांडू डावे सेक्युलर; बॉलीवूड तसेच राजकारणातील मोजके नाचे आणि देशभरातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान प्रेमी मंडळींच्या बुडाला अक्षरशः आग लागली आहे. निर्माते दिग्दर्शक आदित्य धर यांनी आपल्या शत्रू देशात चालणाऱ्या आतंकवादी जिहादी षडयंत्राचे व भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांच्या योजनेप्रमाणे

धुरंधर है जहर तो पीनाही पड़ेगा… Read More »

रमजान का महिना, मियां करे शोर!

रविवार, १ मार्च २०२६ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील कराचीच्या माई कोलाची रस्त्यावरील अमेरिकन दूतावासात अमेरिका व इस्त्राएलच्या संयुक्त कारवाईत जगभरातील शियापंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू (उलेमा) व इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेध आंदोलनाच्या वेळी अनेक निदर्शक जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी दूतावासात तोडफोड सुरू केली व आग लावली. अमेरिकन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची

रमजान का महिना, मियां करे शोर! Read More »

ननकाना की ओर चलो जो पौरुष ने ललकारा है रंगरेज

लंडनमध्ये गेल्या १६ वर्षांपासून निवासी आणि पर्यटकांना आपल्या मालकीच्या ‘रंगरेज’ रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खाऊ घालणाऱ्या हरमन सिंह कपूर यांनी वाढती खर्चिक परिस्थिती, सातत्याने मिळणाऱ्या ऑनलाईन धमक्या, पाकिस्तानी टोळक्यांकडून होणारे हल्ले तसेच मेट्रोपॉलिटन पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्यामुळे सुरक्षेबाबतच्या चिंतेने आपले रेस्टॉरंट कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट कायमचे बंद करण्यासाठी दिलेल्या कारणांमध्ये वाढत्या

ननकाना की ओर चलो जो पौरुष ने ललकारा है रंगरेज Read More »

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम

कोलंबो : भारतीय क्रिकेटचा दबदबा कायम राखत, टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारली आहे. कोलंबो येथे झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने ६१ धावांनी मिळवलेला विजय हा पाकिस्तानच्या विरोधातील ऐतिहासिक विजयांपैकी एक ठरला. या दिमाखदार विजयासोबतच भारताने सलग तीन सामने जिंकून सुपर-८ फेरीतील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले आहे. ९ चेंडूंचा तो थरार आणि पाकिस्तानचा ‘गेम

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम Read More »

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील १८ व्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नामिबियाविरुद्धच्या लढतीत भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे भारताने केवळ ‘अ’ गटात अव्वल स्थानच पटकावले नाही, तर कोलंबोतील आगामी महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानवर मानसिक दडपणही निर्माण केले

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १ Read More »

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव

ग्रुमिंग गँग संबंधित समित्यांच्या अहवालातील माहिती वाचताना मी अक्षरशः हादरले. केवळ वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये म्हणून अशा सामाजिक व्यथा, शोषण आणि आघात याकडे दुर्लक्ष करणे हे कोणाच्याही कल्पनेपलीकडे आहे असे म्हणावे लागले. सर्व जबाबदार व्यक्ती आणि संस्था यांनी मुलींना इतकी वर्षे का वाऱ्यावर सोडले हे समजेनासे होते. या प्रश्नाची चर्चा करताना वारंवार प्रा.ॲलेक्सीस जे (Prof

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव Read More »