News Bharati

शिवसेना

भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा २०२४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 (Maharashtra Assembly 2024) च्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. भाजपने (BJP) सर्वात पहिल्यांदा ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) मंगळवारी रात्री उमेदवार यादी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष होते. […]

भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर Read More »

राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट; निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या आधी एका महत्त्वपूर्ण राजकीय वाटचालीत, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (Shivsena) गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री

राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट; निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार Read More »

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले Read More »

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. महाविकास आघाडीकडे विचार नाही…त्यामुळे पक्षाअंतर्गत वाद होत आहे. अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली. https://x.com/i/status/1847933226914025977 महाराष्ट्राचा विकास, गरीबांचे कल्याण असा कोणताही विचार महाविकास आघाडी करत नसून केवळ भाजपाचा द्वेष करणे एवढेच काम ते करतात असेही ते म्हणाले.  एरवी इव्हीएम वरुन बोलणारे माहविकासआघाडीचे

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! Read More »

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही

सामान्य माणसाला विकास हवा आहे. विकास कोण देऊ शकते याची खात्री जनतेला आहे. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जनता टोमणेबाजीला मत देणार नाही. https://x.com/i/status/1847240711403622823 अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. विकासाचे स्वप्न बघणारे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे सरकार पाहिजे आहे. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार विकासाची कामे करणार असा विश्वास

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही Read More »

\”माझी लाडकी बहीण योजने\”वर टीका करणाऱ्यांना शहाजीबापू पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला

\”माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर विरोधकांनी विविध शब्दांत सातत्याने टीका केली, त्याचा शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भरपूर समाचार घेतला. यावेळी पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर विरोधक कशा रीतीने रोज वेगवेगळ्या शब्दांत टीका करतात, हे स्पष्ट आहे. जर तुम्ही खरे बाप आहात, तर एका शब्दावर ठाम राहा.” असे स्पष्टपणे सांगून

\”माझी लाडकी बहीण योजने\”वर टीका करणाऱ्यांना शहाजीबापू पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला Read More »

संजय राऊतांची काँग्रेस वर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक नवीन वादळ उडवून दिले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे की, \”महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत.\” हे विधान त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे, जिथे राज्यातील राजकीय समीकरणे पुनर्बांधण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, \”भाजपाला हरवायचं असेल तर…,\” आणि यानंतर त्यांनी

संजय राऊतांची काँग्रेस वर टीका Read More »

\”खोटं बोलून पळ काढू नका!\” – शेलारांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. \”आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत, तुम्ही या,\” असे आव्हान शेलार यांनी ठाकरेंना दिले आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी

\”खोटं बोलून पळ काढू नका!\” – शेलारांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान Read More »

गुन्हेगारांना थारा नाही…

गुन्हेगारांना थारा नाही… गुन्हेगारांना थारा नाही…महायुती(Mahayuti) सरकारच्या कार्यकाळांत कुठलीही घटना घटल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशा सुचना देण्यात आल्या होत्या. अस्थिरता निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली. असेही भाजपाचे रिपोर्ट कार्ड सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी सांगितले. ”वेगवेगळ्या समाजांचे महामंडळ स्थापन करून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे कसं  लक्ष देता

गुन्हेगारांना थारा नाही… Read More »

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करताना केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत आपल्या सरकारच्या कामाचा आलेख मांडला. स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार Read More »