News Bharati

राजकीय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून एकही पात्र महिला वंचित राहू नये : पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड : राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या, आणि ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांच्या आर्थिक विकासाच्या या महत्त्वपूर्ण योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाज घटकातील गरीब, गरजू, महिला या आर्थिक सक्षमीकरणातून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवणार आहे. राज्य शासनाने या योजनेच्या प्राथमिक अंमलबजावणीत आलेल्या अनुभवावरून अधिक सोपी व सुलभ अशी अर्ज स्वीकारण्याची पद्धत तयार केली […]

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून एकही पात्र महिला वंचित राहू नये : पालकमंत्री गिरीश महाजन Read More »

“जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरीचं विधान चर्चेत

महाराष्ट्रामध्ये “महाराष्ट्रात सध्याचं जातीय संघर्षाचं वातावरण बघता या निवडणुकीत आपल्याला अडचण होईल, असं मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलं होतं. मी आधीच ठरवलं होतं की आपण कधीच जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जातीने मोठा होत नाही, तर तो गुणाने मोठा होता. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट झाला पाहिजे”, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी

“जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरीचं विधान चर्चेत Read More »

जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलंय

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने ९ जागेवर विजय मिळवला. दरम्यान, महाविकास आघाडीची मतं फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला नसता. पराभव झाल्यानंतर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता जयंत पाटील

जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलंय Read More »

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad election) भाजपच्या (BJP) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) विजयी झाल्या, त्यांनी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त तीन मते मिळवली. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मुंडे यांनी एकूण 26 मतांनी विजय मिळवला. हा विजय भाजप आणि राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांसाठी, विशेषत: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर, एक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी Read More »

राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. २७ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. हे अधिवेशन

राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास शैक्षणिक संस्थांवर कारवाई करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई : शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत ८ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास शैक्षणिक संस्थांवर कारवाई करणार – चंद्रकांत पाटील Read More »

‘हर घर जल’ या योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पाहिलेले स्वप्न, घरा घरात पाणी उपलब्ध व्हावे, घरा घरात शौचालय असावे, महाराष्ट्र ओडीएफ प्लस व्हावे, (‘हर घर नल, हर घर जल’) हे साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

‘हर घर जल’ या योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध Read More »

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र : विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी आज मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Legislative Council Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. राज्य विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईतील विधान भवन संकुलात सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. सायंकाळी 5 वाजता

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान सुरू Read More »

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील

मुंबई : \”राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच देण्यात येणाऱ्या अनुदानासह कृषी, पणन विभागाच्या माध्यमातून शासन राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे\” असं पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले. मंत्री सत्तार म्हणाले की, \”शेतमालाला हमीभाव घोषित करणे ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे.

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील Read More »

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : \”शहीद राजगुरू (Shivaram Rajguru) यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र होईल,\” असा विश्वास व्यक्त करत राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सादर करताना

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार Read More »