News Bharati

राजकीय

महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर; राज ठाकरेच विठ्ठला चरणी साकडं

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. आज पहाटे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. राज्यभरातील नागरिकांसह नेतेमंडळी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे […]

महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर; राज ठाकरेच विठ्ठला चरणी साकडं Read More »

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर

मुंबई : जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याने विशाळगड (Vishalgad) आणि आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी याठिकाणची पाहणी केली. यावरून भाजपाचे (BJP) नेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी छत्रपती शाहू महाराजांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, \”खा.शाहु महाराज छत्रपती यांना किंवा काँग्रेसला निवडणुकीत एका विशिष्ट

खा.शाहु महाराज छत्रपतींनी राजकीय पांघरून घेतलेय – प्रविण दरेकर Read More »

मुख्यमंत्र्यांचे श्री चरणी साकडे; बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आज पहाटे आषाढी एकादशी निमित्त श्री

मुख्यमंत्र्यांचे श्री चरणी साकडे; बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… Read More »

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुडेंचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रासह देशात गाजतं असलेलं वादग्रस्त IAS पूजा खेडकर प्रकरणात आता भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचं नाव आलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे खेडकर कुटूंबाशी संबंध असल्याच बोलल जात आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी देणगी दिल्याची चर्चा आहे. तर पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी

पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुडेंचं स्पष्टीकरण Read More »

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (BJP) सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या (Samvad Yatra) माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिली. बावनकुळे हे कोराडी (नागपूर) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी पुणे (पुणे) येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार Read More »

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची (Anganwadi Madatnis Bharti 2024) १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती Read More »

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश Read More »

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले

मुंबई : राष्ट्रवादी काँगेसचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, हि भेट राजकीय नसल्याचे भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. बावनकुळे म्हणाले की, \”राज्यातील सामाजिक आणि विकासात्मक चर्चा करण्यासाठी कधीतरी विरोधी पक्ष आणि

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले Read More »

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते. येथे वारकरी, शेतकरी व कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे व हे शासन ही त्यांचेच आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »