News Bharati

राजकीय

शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर – महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले. सिल्लोड येथे मुख्यमंत्री […]

शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे Read More »

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा

मुंबई : पुणे (Pune) जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या चाकण (Chakan) परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविणे, कंपन्यांमधील कर्मचारी येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये औद्योगिक परिसराबाहेर अवजड वाहने थांबविणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात. चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा Read More »

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका; भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेला फटकारलं

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला होता. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा भाषेत उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले होते. या वक्तव्यानंतर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलं आहे.

उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका; भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेला फटकारलं Read More »

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने १ लाख मराठा लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

मराठा समाजातील लाखो उद्योजक आप आपल्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती करत आहेत. त्यातच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) जाहीर केले आहे की त्यांनी 1 लाख मराठा लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे त्यांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले आहे. आतापर्यंत 1,00,014 लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. यापैकी 90,583 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने १ लाख मराठा लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण Read More »

अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे राज्यसभेत जया बच्चन रागावल्या

उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी काल राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना \”श्रीमती जया अमिताभ बच्चन\” असे संबोधले तेव्हा जया बच्चन यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. श्रीमती बच्चन यांनी महिलांना त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वासाठी ओळखले पाहिजे आणि केवळ त्यांच्या पतीच्या नावाचा विस्तार म्हणून नव्हे, असे सांगितले. समाजवादी पक्षाच्या खासदार आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या

अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे राज्यसभेत जया बच्चन रागावल्या Read More »

पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लातूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रमुख नेत्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची नुकतीच भेट झाली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि अटकळांना उधाण आले. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात विविध अर्थ काढले जात आहेत. आंबेडकर यांच्या राज्यात सुरू असलेल्या ‘आरक्षण बचाव’ मोर्चादरम्यान ही भेट

पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ Read More »

सर्व महापालिकांत दिव्यांग पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई : राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत

सर्व महापालिकांत दिव्यांग पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश Read More »

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) विधानभवनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व ११ सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी शपथ दिली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवीन सदस्यांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ Read More »

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे. महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर

मनु भाकरच्या यशाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल: मुख्यमंत्री शिंदें Read More »

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती

नवी दिल्ली : मराठवाडा प्रदेश वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळला आहे. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणे या महत्वाच्या विषयावर NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती Read More »