News Bharati

राजकीय

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) नाशिक शहरात कडक कारवाई केली आहे. या कारवाईत भाजपने दिनकर पाटील, कमलेश बोडके, गणेश गीते यांच्यासह सात माजी नगरसेवकांना व विविध पदाधिकारांना पक्षातून बाहेर काढले आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन करून विरोधी उमेदवारांना पाठिंबा देणारे हे पदाधिकारी व नगरसेवक होते. भाजपच्या […]

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी Read More »

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कदम यांनी म्हटले, \”जनता उद्धव ठाकरेंचं पितळ उघडं पाडेल. वाघाचं कातडं पांघरलेल्या अविर्भावातून ठाकरे बाहेर येतील.\” त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा काळात फक्त तीन वेळा मंत्रालयात प्रवेश केला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका Read More »

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

मेळघाटातील सहा गावांच्या नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या गावांमध्ये पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे गाव आहेत – रंगूबेली, धोकडा, कुंड, खामदा, डावणी आणि भोरंग. या गावांमधील १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार Read More »

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत

पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत. कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले.

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत Read More »

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल

शेतकऱ्यांनो, झारीतील शुक्राचार्य ओळखा! सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा हंगाम भरात आलेला आहे. प्रचारादरम्यान आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. विराेधकांनी यात माेठी आघाडी घेतली आहे. खाेटी आश्वासने देण्यासाेबतच साेयाबीनसह कापासाची आयात करून भाव पाडण्यात येत असल्याचा खाेटा प्रचार विराेधकांकडून केला जात आहे. वास्तविक सरकार कधीच साेयाबीन आयात करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, केवळ मतांच्या लाचारीसाठी

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल Read More »

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यावर टीका करत, त्यांच्या विधानांचा निषेध व्यक्त केला आहे. . \”जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ते लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना शोधून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्याशिवाय, ते मत जिहादचे (Vote Jihad) आवाहन करत असल्याचेही स्पष्ट

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल Read More »

महायुती आहे तर टेन्शनच नाही: प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत

नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावर आपले विचार मांडले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी \”महायुती आहे तर टेन्शनच नाही\” या वाक्याला अधोरेखित केले आहे, जे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आघाडीबद्दलची सकारात्मक भावना दर्शवते. https://www.instagram.com/reel/DCZRpymNwTd/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== प्रसाद ओक

महायुती आहे तर टेन्शनच नाही: प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत Read More »

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार भिमराव तापकीर यांच्यासाठी खडकवासला पुणे (Khadakwasla, Pune) येथे एका सभेला उपस्थित राहून संबोधित केले. जेथे त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी यांच्या भाषणातील क्लिप प्ले करून राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा विशेषत: मांडला. ही साधी निवडणूक नाही, व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे Read More »

धनगर क्रांती सेना महासंघाचा महायुतीला जाहीर पाठींबा

महाराष्ट्रातील धनगर क्रांती सेना महासंघाने महायुतीला जाहीर पाठींबा दिला आहे. या निर्णयाची घोषणा महासंघाच्या अध्यक्ष श्री. भरत महानवर यांनी केली. हा पाठिंबा देतेवेळी महासंघाच्या हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत एक मेळावा आयोजित करण्यात आला होता.धनगर क्रांती सेना महासंघाच्या वतीने, पाठींबा देण्याचे पत्र महायुतीच्या नेतृत्वाला सादर करण्यात आले. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष भरत महानवर म्हणाले, \”आमच्या समाजाच्या

धनगर क्रांती सेना महासंघाचा महायुतीला जाहीर पाठींबा Read More »

गोंड गोवारी समाजाचं महायुतीला जाहीर समर्थन

गोंड गोवारी समाजाने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा दर्शवण्यासाठी, समाजाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत, समाजाने त्यांच्या मागण्या व प्रश्नांवर चर्चा केली आणि महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. या संदर्भात बोलताना गोंड गोवारी समाजाचे नेते म्हणाले, \”आम्ही मागील काही वर्षांपासून आमच्या समाजाचे

गोंड गोवारी समाजाचं महायुतीला जाहीर समर्थन Read More »