ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या विलंबाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका
नागपूर : \”महाविकास आघाडीचे 31 खासदार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पाच महिन्यांपूर्वी निवडून आले होते. त्या वेळी ईव्हीएम (EVM) नीट काम करत होती का?\” असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी पुढे सांगितले, \”नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्या वेळी ईव्हीएम खराब नव्हती […]