News Bharati

राजकीय

पंतप्रधान मोदी आज साधणार महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी ‘माझा बूथ सर्वात मजबूत’ या अभियानांतर्गत एक विशेष संवाद साधण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 11:30 वाजता ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला जाणार असून, यात महाराष्ट्रातील बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या संवादातून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह आणि विश्वास निर्माण […]

पंतप्रधान मोदी आज साधणार महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद Read More »

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी

चिंचवड दि.१५ (प्रतिनिधी)भारत हे संपूर्ण जगाचे आशास्थान आहे शिवरायांचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. जातीपातीत लढणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकसित भारत -विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी सजग राहून १००% मतदान करण्याची गरज आहे. फक्त संविधान हातात दाखवून प्रत्यक्षात मात्र भारताबाहेर देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींसारख्या ढोंगी नेत्याला संविधान शिकवण्याची खरी गरज असल्याचे परखड मत माजी

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी Read More »

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत

प्रबोधन मंचातर्फे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी लेक टाऊन हॉल, बिबेवाडी येथे डॉक्टर संजय उपाध्ये यांचे “भारतीय नागरी कर्तव्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले झाले, त्या वेळी ते पुढे म्हणाले मत देणं हे आपलं केवळ कर्तव्य नसून एकत्र येऊन भूमिका मांडणे, समजावून घेणे हे महत्त्वाचं आहे. आज हिंदूंची संख्या कमी होत आहे ही अत्यंत मोठी अडचण

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत Read More »

निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर

कोल्हापूर मध्ये प्रबोधन मंचाने राजकीय हिंदुत्व या विषयवार आज भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सम्राट नगर कोल्हापूर येथील राम मंगल कार्यालयामध्ये मराठी पत्रकारितेचा चालता बोलता विश्वकोश असलेल्या भाऊंनी आपल्या नर्मविनोदी, खुसखुशीत आणि काही वेळा परखड अशा शैलीत या विषयावर विचार मंथन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य भर हा मतदान जागृती करून मतदानाचा टक्का कसा

निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर Read More »

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

चैतन्य उपासना मंडळ व सजग रहो अभियाना अंतर्गत रविवारी अमनोरा प्लाझा हडपसर पुणे येथे शेफाली वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ५५० महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रेरक कार्यक्रम पार पडला.सौ वैद्य म्हणाल्या \”आपल्या देशातील सर्व प्रकारच्या भौतिक प्रगती बरोबच आपल्या महान संस्कृती परंपराचा सार्थ अभिमान मिरवता येणं हे सुद्धा विकसित भारताचे लक्षण

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन Read More »

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा

देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज महाराष्ट्रातील हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जाहीर सभांचं आयोजन केलं आहे. ही सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात येणार आहे. दुपारी १.१५ वाजता, रामलीला मैदानात अमित शहा यांनी जाहीर सभा होणार आहे. त्यांच बरोबर यवतमाळ मधील उमरखेड येथे अमित शहा यांची

अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये सभा Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी केले मुख्यमंत्रीपदा बाबत सूचक वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की ते महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत नाहीत. फडणवीस म्हणाले, \”मी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, मी शर्यतीत नाही. भाजप प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजप संसदीय मंडळाचा असेल आणि त्यासाठी भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा सल्ला घेणार आहे.\” हे वक्तव्य अनेक

देवेंद्र फडणवीस यांनी केले मुख्यमंत्रीपदा बाबत सूचक वक्तव्य Read More »

फडणवीसांचा शरद पवारांच्या बाबत गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, २०१९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामागे शरद पवार यांच्या पत्राची महत्त्वाची भूमिका होती.फडणवीस म्हणाले, \”२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, हे थेट शरद पवारांच्या पत्रामुळे घडलं. हे पत्र आमच्याच कार्यालयात तयार झालं होतं.\”

फडणवीसांचा शरद पवारांच्या बाबत गौप्यस्फोट Read More »

भाजप नेते आशिष शेलारांची काँग्रेसवर टीका

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि मुंबईचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतेच काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. शेलार यांनी काँग्रेसच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करताना त्यांच्यावर हिंदू संघटना आणि हिंदुत्वाची बदनामी करण्याचा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून म्हटले आहे की, \”हिंदू, हिंदू संघटन आणि हिंदुत्वाची बदनामी हा काँग्रेसचा वारंवार अजेंडा

भाजप नेते आशिष शेलारांची काँग्रेसवर टीका Read More »

लाडक्या बहिणींची भाजपाला प्रचंड पाठिंबा… भाजपच्या सभेत महिलांची विशेष गर्दी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मुळे महिलांचा प्रचंड पाठिंबा भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळत आहे. या योजनेच्या प्रभावामुळे, भाजपच्या सभांमध्ये महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसत आहे, विशेषत: नरखेड येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत तर 50 टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती महिलांची होती. योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याने, राज्यभरातील महिलांनी भाजपच्या

लाडक्या बहिणींची भाजपाला प्रचंड पाठिंबा… भाजपच्या सभेत महिलांची विशेष गर्दी Read More »