News Bharati

राजकीय

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’?

सातत्याने निवडणुकीत आणि राजकीय डावपेचांमध्ये अपयश येत असल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील (मविआ) इतर घटक पक्ष सध्या थोडे गोंधळलेले दिसून येतात. जगातील सत्तापालटाच्या घटनांचा आधार घेत, भारतातही तसाच बदल घडवण्याची इच्छा ते वारंवार व्यक्त करतात. याच पार्श्वभूमीवर, वेळोवेळी इस्लामी विचारसरणी व्यक्त करण्यासाठी आणि इस्लामी कट्टरपंथीय ज्यांना शत्रू मानतात त्यांना लक्ष्य करण्यासाठी गाजलेले झोरान ममदानी न्यूयॉर्कचे […]

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’? Read More »

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल

मुंबई हे देशातील सर्वांत जुने आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. या शहरातील अनेक इमारती स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. या इमारतींमध्ये पागडी पद्धतीने राहणारी हजारो कुटुंबे आजही वास्तव्यास आहेत. पागडी पद्धत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र ही व्यवस्था आजच्या काळाशी सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे ती मुंबईसाठी गंभीर समस्या ठरली आहे. पागडी पद्धत ही एक जुनी भाडेप्रणाली आहे.

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल Read More »

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर!

मुंबई : \”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. मात्र, वास्तव हे आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर असून मराठी माणूस आपल्या कामात स्थिर आहे. त्यामुळे हे प्रश्न महाराष्ट्राचे नसून ठाकरे बंधूंच्या ढासळत्या राजकारणाचे आहेत,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर! Read More »

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

मुंबई : \”मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा Read More »

भाजपच्या नव्या चेहऱ्यांबाबत पुण्यात औत्सुक्य, मतदारांचाही मिळतोय प्रतिसाद

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी अनेक प्रभागांमध्ये नवे उमेदवार दिले असून प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारांबाबत पुण्यात औत्सुक्य आहे.  उमेदवारी देताना वेगवेगळ्या समाजघटकांना भाजपने संधी दिली आहे आणि या नव्या उमेदवारांनाही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सई आपल्या हक्काची…भाजपने प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावती मधून सर्वसाधारण महिला गट या जागेवर बावीस वर्षांच्या

भाजपच्या नव्या चेहऱ्यांबाबत पुण्यात औत्सुक्य, मतदारांचाही मिळतोय प्रतिसाद Read More »

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा

लातूर : \”२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना ग्वाही दिली. श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर, आई गंजगोलाई आणि माता भवानीच्या चरणी नतमस्तक होत नेतृत्व घडवणाऱ्या लातूर भूमीला वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर

पुण्यात सध्या ३२ किलोमीटर अंतरात मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक हजार ई-बस घेतल्या जाणार असून विमानतळाचाही विस्तार पूर्ण होणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात केली. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी संकल्पपत्र तयार केले असून पुणेकरांसाठी या संकल्पपत्रात अनेक

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर Read More »

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द

नागपूर : \”नागपूरने मला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, इथल्या जनतेशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या १० वर्षांत आम्ही नागपूरचा चेहरामोहरा बदलला असून, आता या शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचे आमचे ध्येय आहे. १५ तारखेला कमळाचे बटण दाबून महायुतीला विजयी करा, नागपूरच्या प्रगतीची जबाबदारी मी घेतो,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द Read More »

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. \”कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,\” असा टोला त्यांनी लगावला आहे. काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?उपाध्ये यांनी आपल्या

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार Read More »

वसई-विरारवर महायुतीचा भगवा फडकणार; हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा नितेश राणेंचा निर्धार!

विरार : \”वसई-विरार महापालिकेवर केवळ सत्ता मिळवणे हा आमचा उद्देश नाही, तर या शहरावर महायुतीचा भगवा फडकवून हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. भाजपा-महायुती म्हणजे विकासाचे वचन आहे आणि हे वचन आम्ही पूर्ण करणारच,\” असा घणाघात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरार (पूर्व) येथील फुलपाडा (वॉर्ड

वसई-विरारवर महायुतीचा भगवा फडकणार; हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा नितेश राणेंचा निर्धार! Read More »