News Bharati

बातम्या

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अमरावती : ‘इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून (Sericulture) जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन अमरावती चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव […]

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन Read More »

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान

पुणे: लव्ह जिहादचे संकट आता तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतर होय. यापासून हिंदू मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी सजग राहणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ अधीवक्त्या ॲड. वर्षा डहाळे यांनी काल दिला. कोथरूड मध्ये आरंभ प्रतिष्ठान, द एमआयटीयन्स ग्रुप आणि शुभम सुतार मित्रपरिवार तर्फे आयोजित दांडिया खेळायला

‘दुर्गा बनून लव्ह जिहादचा नायनाट करा’ – ॲड. वर्षा डहाळे यांचे तरुणांना सजग राहण्याचे आवाहान Read More »

देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले

सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील (Pandharpur Assembly Constituency) 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी या 24 गावांना पाणी देण्याचा शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे आयोजित महाराष्ट्र कृष्णा

देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले Read More »

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ; ९० हजार शेतकऱ्यांच्या जीवनात होणार परिवर्तन

नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरीच्या (Malt Distillery) माध्यमातून केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नव्हे तर कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून विदर्भासह मराठवाड्यातील सुमारे नव्वद हजार शेतकऱ्यांच्या जीवनात पीक पध्दतीच्या बदलातून परिवर्तन साध्य होणार असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ; ९० हजार शेतकऱ्यांच्या जीवनात होणार परिवर्तन Read More »

1947 मध्ये लाडकी बहीण योजना असती, तर मी दोन वेळचं जेवले असते; आशा भोसलेंनी शेअर केला आठवणीतील किस्सा

मुंबई : संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) भरभरून कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, \”जर ही योजना 1947 मध्ये सुरू झाली असती, तर मला दोन वेळेचे जेवण मिळाले असते.\” या वक्तव्याने त्यांनी योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. आशा भोसले यांनी ही योजना महिलांच्या

1947 मध्ये लाडकी बहीण योजना असती, तर मी दोन वेळचं जेवले असते; आशा भोसलेंनी शेअर केला आठवणीतील किस्सा Read More »

सिंहगड भागात पथसंचलन

राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. धायरी येथील विजयनगर सोसायटी पासून सुरू झालेले हे पथ संचलन रेनबोलॅंड शाळेवरून भवानी स्वीट डी एस के चौकातून मार्गस्थ होत पुन्हा विजयनगर सोसायटीला समारोप झाला. पथ संचलनाच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सौ अपर्णा नागेश पाटील , पुणे महानगराच्या सौ हर्षदा

सिंहगड भागात पथसंचलन Read More »

देशाला पुढे न्यायचे असेल अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श महिलांनी घेण्याची गरज…डॉ वृंदा शिवदे

पांचपाळी हौद दुर्गा माता मंदिर मंडळ तर्फे नवरात्र उत्सवामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित \”अहिल्यादेवी जीवन चरित्र \” या विषयावर डॉ वृंदा शिवदे यांचे व्याख्यान झाले.अहिल्यादेवी यांचे चारीत्र्याबद्दल सांगत असताना त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रकारच्या प्रेरक प्रसंगांचे वर्णन त्यांनी आपल्या बोलण्यात केले. \”अगदी लहान वयात त्यांचे लग्न पेशव्यांच्या मध्यस्तीने मल्हारराव होळकर यांच्या मुलासह

देशाला पुढे न्यायचे असेल अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श महिलांनी घेण्याची गरज…डॉ वृंदा शिवदे Read More »

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे

बावधन, पुणे : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बावधन परिसरातील लोकमान्य हास्य संघाकडून ‘महिला सुरक्षा’ या विषयावर भाष्य करण्यासाठी निलेश भिसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या महिला सुरक्षा हा प्रश्न सर्वात गंभीर होत चालला आहे‌, याच पार्श्वभूमीवर महिलांना आपल्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे कसे

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे Read More »

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन

रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी कर्वेनगर परिसरात आयोजित केले होते. सर्वप्रथम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये, महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या पुतळ्यास राष्ट्र सेविका समितीच्या पदाधिकार्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर अग्रभागी दंडगण, त्यामागून ओपन जीपमध्ये भगवा ध्वज,

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन Read More »

\”हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…\”

पुणे दि. 06 ऑक्टोबर 2024 : असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे श्री.आनंद कुलकर्णी, (पुणे महानगर बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरातील कात्रज भागातील धनकवडी नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमी शस्त्रपुजन उत्सवात केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशजी ढालपे (प्रसिध्द शिवव्याख्याते), प्रजापीता ब्रह्मकुमारी सुलभा दीदी (ब्रम्हकुमारी धनकवडी

\”हिंदू राष्ट्राच्या निर्मिती साठी बलशाली आणि चरित्रवान समाज निर्माण करणे गरजेचे आहे…\” Read More »