News Bharati

बातम्या

नवी मुंबई विमानतळच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी!

११ ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखले जाईल, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या सी-२९५ विमानाचे पहिले उतरण झाले. ही घटना सकाळी १२:१५ च्या सुमारास घडली, जेव्हा हे विमान नव्याने तयार झालेल्या धावपट्टी २६ वर उतरले. हे उतरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले, जे हे […]

नवी मुंबई विमानतळच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी! Read More »

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र:देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे, ज्याला \”महा सायबर\” म्हणून ओळखले जाते. हे प्रकल्प सुरुवातीला मुंबईत आणि नंतर राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांत प्रसारित होणार आहे. \”महा सायबर\” हे देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र आहे, जे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने सुरू झाला

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प देशातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र:देवेंद्र फडणवीस Read More »

महा सायबर – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महा सायबर’ – ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं’ उद्घाटन केलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित करण्यासाठी 837 कोटी रुपयांच्या किमतीच्या तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील सायबर गुन्हेगारीवर मात करण्यात मदत होणार आहे, जेणेकरून नागरिकांची सायबर सुरक्षा वाढेल. 51 फॉरेन्सिक टूल्स आणि 17 डिजिटल थ्रेट इंटेलिजन्स सिस्टीम्स

महा सायबर – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन! Read More »

नॉन क्रिमिलयर (Non-Creamy Layer) संधर्भात महायुती सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज संपन्न झाली. याबैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा 15 लाखांपर्यंत नेण्यात येत आहे, त्यासाठीचा प्रस्ताव

नॉन क्रिमिलयर (Non-Creamy Layer) संधर्भात महायुती सरकारचा मोठा निर्णय Read More »

गुजर आणि लेवा पाटील समाजासाठी महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय

गुजर आणि लेवा पाटील समाजाच्या प्रगतीसाठी मोठा उल्लेखनीय पाऊल उचलण्यात आला आहे. या समाजांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे महामंडळ विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय घेण्यात आला, विशेष करून मराठवाड्यातील समाज आहेत, गुजर समाज, लेवा पाटील समाज आहे,

गुजर आणि लेवा पाटील समाजासाठी महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय Read More »

महाराष्ट्रातील MBBS चे विद्यार्थी लवकरच घेऊ शकणार मराठीत शिक्षण;मोदींची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन आणि महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील MBBS च्या उमेदवारांना लवकरच मराठी भाषेत शिक्षण घेता येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे, जेणेकरून त्यांना इतर भाषांच्या संकोचाशिवाय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येईल. मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र

महाराष्ट्रातील MBBS चे विद्यार्थी लवकरच घेऊ शकणार मराठीत शिक्षण;मोदींची घोषणा Read More »

रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर.

प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचं काल रात्री मुंबईमध्ये निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. १९९१ पासून त्यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.त्यांचे भारताच्या प्रगती मध्ये आणि भारताच्या विकासामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करत महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याचा प्रस्ताव मंजूर

रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर. Read More »

पद्म विभूषण रतन टाटा यांचं निधन

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचं काल रात्री मुंबईमध्ये निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते उपचारांसाठी ब्रीच कॅंडी रूग्णालयात अॅडमिट होते. १९९१ पासून त्यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. सकाळी १०.३० पासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एन.सी.पी.ए मध्ये ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पद्म विभूषण रतन टाटा यांचं निधन Read More »

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने जिंकले काँस्य पदक

आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांनी काँस्य पदक जिंकले. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये जपानला १-३ असा पराभव स्वीकारला. या मध्ये मनिका बत्राने सात्सुकी ओडोला ३-० असे हरवले आणि भारतीय संघाने जपानला १-३ ने पराभूत केले. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या प्रतिभेचा

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने जिंकले काँस्य पदक Read More »

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार

नवी दिल्ली : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (70th National Film Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार Read More »