News Bharati

बातम्या

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : \”केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. याच अनुषंगाने महिलांना सबलीकरणासाठी नवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी (9 डिसेंबर) त्यांच्या हरियाणा दौर्‍यादरम्यान ‘विमा सखी योजना’ (Bima Sakhi Yojana) लाँच करतील. या योजनेद्वारे सरकारचे उद्दिष्ट महिलांचे सबलीकरण करणे आणि आर्थिक स्वावलंबी बनविणे हा उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी […]

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ Read More »

उघड सत्य : अदानी समूह हे सोरोस – यूएस सरकार आणि OCCRP चे लक्ष्य होते

फ्रेंच मीडिया आउटलेट Mediapart ने उघड केले आहे की (OCRP), भारत आणि अदानी समूहाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टकडून काम केले जात होते. याबाबत जेवढा दावा केला जात आहे तितका तो स्वतंत्र नाही. त्याऐवजी, याला अमेरिकी सरकारकडून निधी आणि इतर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी दिल्या जातात. त्यासाठी लागणाऱ्या जवळपास निम्म्या बजेटला यू.एस.

उघड सत्य : अदानी समूह हे सोरोस – यूएस सरकार आणि OCCRP चे लक्ष्य होते Read More »

‘जब तक सूरज, चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान बना रहेगा’; महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण भाषण

मुंबई : “महामानव आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी हार्दिक अभिवादन करतो. आज देशभरातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे जमले आहेत, त्यांना माझ्या वतीने आदरपूर्वक ‘जय भीम’” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. चैत्यभूमीवर 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb

‘जब तक सूरज, चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान बना रहेगा’; महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण भाषण Read More »

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती

ठाणे – महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आज दुपारी ठाणे (Thane) येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या, तसेच घशात संसर्ग झाल्याचे समजले आहे. उपचारानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले. शिंदे यांचा चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती Read More »

एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरील सस्पेंस दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या आजारपणामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital Thane) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज स्वतः शिंदे रुग्णालयात पोहोचले, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले असून त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी

एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू Read More »

भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला

अमरावतीच्या धामणगावात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना काल संध्याकाळी घडली, जेव्हा अर्चना अडसड रोठे त्यांच्या भावाच्या प्रचार कार्यक्रमानंतर घरी परतत होती. प्रताप अडसड हे धामणगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या वेळीच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी अर्चना

भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला Read More »

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) नाशिक शहरात कडक कारवाई केली आहे. या कारवाईत भाजपने दिनकर पाटील, कमलेश बोडके, गणेश गीते यांच्यासह सात माजी नगरसेवकांना व विविध पदाधिकारांना पक्षातून बाहेर काढले आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन करून विरोधी उमेदवारांना पाठिंबा देणारे हे पदाधिकारी व नगरसेवक होते. भाजपच्या

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी Read More »

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कदम यांनी म्हटले, \”जनता उद्धव ठाकरेंचं पितळ उघडं पाडेल. वाघाचं कातडं पांघरलेल्या अविर्भावातून ठाकरे बाहेर येतील.\” त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा काळात फक्त तीन वेळा मंत्रालयात प्रवेश केला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका Read More »

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

मेळघाटातील सहा गावांच्या नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या गावांमध्ये पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे गाव आहेत – रंगूबेली, धोकडा, कुंड, खामदा, डावणी आणि भोरंग. या गावांमधील १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार Read More »

महायुती आहे तर टेन्शनच नाही: प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत

नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावर आपले विचार मांडले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी \”महायुती आहे तर टेन्शनच नाही\” या वाक्याला अधोरेखित केले आहे, जे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आघाडीबद्दलची सकारात्मक भावना दर्शवते. https://www.instagram.com/reel/DCZRpymNwTd/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== प्रसाद ओक

महायुती आहे तर टेन्शनच नाही: प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत Read More »