News Bharati

बातम्या

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी (Raj […]

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक Read More »

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय

महाराष्ट्र : “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” असं म्हणत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. यावरून आता राजकारण तापलं आहे. “सत्तेसाठी लाचार झालेल्या उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय झाले आहे”, असा सणसणीत टोला महाराष्ट्र भाजपच्या

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय Read More »

शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्यात राज्यातील १३ जागांसह मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (१७ मे शुक्रवार) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज

शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार Read More »

भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता; सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान

महाराष्ट्र : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” म्हणत त्यांनी भगव्या ध्वजाचा अवमान केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. यावरून आता राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता; सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान Read More »

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान

उद्धव ठाकरे : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” म्हणत त्यांनी भगव्या ध्वजाचा अवमान केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. लोकसभेत त्यांना ४०० वर जागा संविधान (Constitution) बदलण्यासाठी पाहिजेत असा आरोप पण त्यांनी यावेळी भाजपवर केलाय.

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान Read More »

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

नाशिक : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत असून, आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान होत असून, यात उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, पालघरमधील एकूण १३ जागांवर २० मे रोजी मतदान होईल. अशातच मुख्यमंत्री

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा Read More »

\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता

नाशिक : महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse)आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ काल (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका शेतकऱ्याने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या

\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता Read More »

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि…

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करून केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि… Read More »

ऐतिहासिक दिवस: भारत सरकार तर्फे CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान

केंद्र सरकारने नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व दस्तऐवजांचा पहिला संच नवी दिल्लीत 14 व्यक्तींना सुपूर्द केला.

ऐतिहासिक दिवस: भारत सरकार तर्फे CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान Read More »

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचे नरेंद्र मोदी

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »