News Bharati

बातम्या

शिवकालीन वाघनखे साताऱ्यात दाखल; शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा : शिवकालीन महाराष्ट्र (Maharashtra) हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे […]

शिवकालीन वाघनखे साताऱ्यात दाखल; शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन Read More »

प्रसाद लाड यांचे जरांगेंना आव्हान: \”न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही\”

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि भाजपा (BJP) नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात वाक्ययुद्ध चांगलच रंगलय. मनोज जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांच्यावर टीका करतांना जिभेवरचा ताबा सुटला. जरांगे म्हणाले होते कि \”माझ्या नादी नको पडू, मनोज जरांगे हा जातीसाठी लढतो. जात विकून घर मोठं करणारी तुमची औलाद

प्रसाद लाड यांचे जरांगेंना आव्हान: \”न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही\” Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा: सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

मुंबई : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा, यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असे कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्वाकांक्षी योजनांच्या (Scheme) आढावा बैठकीत दिला. शासनाने जाहीर केल्या सात महत्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील

मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा: सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत Read More »

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील

पुणे : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune Mhada) ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री अतुल सावे म्हणाले. पुणे जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. सुहास

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील Read More »

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा

मुंबई : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची (Acharya Chanakya Skill Development Center) स्थापना करण्यात येणार असून, आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा Read More »