News Bharati

बातम्या

यशश्री शिंदे हत्येची आरोपी दाऊद शेख कडून कबुली

यशश्री शिंदे यांच्या हत्येमागचे खरे कारण समोर आले आहे, आरोपी दाऊद शेख याला महाराष्ट्र गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद शेखने केलेल्या लग्नाची मागणी यशश्री शिंदेंनी नाकारली होती आणि तिचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याचा संशय असल्याने शेखने त्याची हत्या केली. 25 जुलै रोजी बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत डेटा […]

यशश्री शिंदे हत्येची आरोपी दाऊद शेख कडून कबुली Read More »

धारावीमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेवर दगडफेक; एक पोलीस जखमी

मुंबई : मुंबईतील धारावी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) (RSS) कार्यकर्ता अरविंद वैश्य (Arvind Vaishya) यांच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करण्यात आल्याने मंगळवारी हिंसक वळण लागले. यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले चार जण जखमी झालेत. तर, एक पोलीस जखमी झाला आहे. मोहम्मद नियाज शेख, आरिफ, यासीन आणि इतर साथीदारांनी रविवारी धारावीमध्ये वैश्य (26) यांची निर्घृणपणे भोसकून हत्या केली.

धारावीमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेवर दगडफेक; एक पोलीस जखमी Read More »

ग्रामीण डाक सेवक भरती: नवी मुंबईत ५१ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय पोस्टातील (Indian Post) रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु असून नवी मुंबईतील कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अशी माहिती नवी मुंबई विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी

ग्रामीण डाक सेवक भरती: नवी मुंबईत ५१ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन Read More »

संघ स्वयंसेवकाची धारावी मध्ये मुस्लिम गुंडांकडून हत्या

मुंबई, 30 जुलै, 2024: 26 वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ता अरविंद वैश्य याची 26 जुलै रोजी संध्याकाळी निर्घृणपणे भोसकून हत्या करण्यात आली आहे. ज्याने मुंबईतील धारावी परिसरात तणाव निर्माण झाली आहे. या हत्येप्रकरणी नियाज शेख आणि आरिफ या दोघांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये यासीन, शेर अली, शुभम आणि जुम्मन यांच्यासह इतर संशयितांची नावे

संघ स्वयंसेवकाची धारावी मध्ये मुस्लिम गुंडांकडून हत्या Read More »

अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे राज्यसभेत जया बच्चन रागावल्या

उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी काल राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना \”श्रीमती जया अमिताभ बच्चन\” असे संबोधले तेव्हा जया बच्चन यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. श्रीमती बच्चन यांनी महिलांना त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वासाठी ओळखले पाहिजे आणि केवळ त्यांच्या पतीच्या नावाचा विस्तार म्हणून नव्हे, असे सांगितले. समाजवादी पक्षाच्या खासदार आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या

अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे राज्यसभेत जया बच्चन रागावल्या Read More »

यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख ला अटक

नवी मुंबईतील 22 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य संशयित दाऊद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ शिंदेचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या शोधानंतर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे ही अटक करण्यात आली. 25 जुलै 2024 रोजी उरण येथील रहिवासी असलेल्या यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी

यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख ला अटक Read More »

‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या गुन्हेगारांना आता जन्मठेपेची शिक्षा, योगी सरकारचा नवीन कायदा

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयकात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे, ज्यात राज्यातील \”लव्ह जिहाद\” मधील दोषींना जन्मठेपेची शिक्षा प्रस्तावित केली आहे. या विधेयकात \”लव्ह जिहाद\” ची व्याख्या वाढवणारी अतिरिक्त गुन्ह्यांचा समावेश आहे ज्यात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. हे विधेयक विधानसभेत 2 ऑगस्ट रोजी आवाजी मतदानाने

‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या गुन्हेगारांना आता जन्मठेपेची शिक्षा, योगी सरकारचा नवीन कायदा Read More »

पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लातूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रमुख नेत्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची नुकतीच भेट झाली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि अटकळांना उधाण आले. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात विविध अर्थ काढले जात आहेत. आंबेडकर यांच्या राज्यात सुरू असलेल्या ‘आरक्षण बचाव’ मोर्चादरम्यान ही भेट

पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ Read More »

धनंजय मुंडे यांची महत्त्वपूर्ण घोषणा; २०२३ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार

मुंबई : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व

धनंजय मुंडे यांची महत्त्वपूर्ण घोषणा; २०२३ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार Read More »

अतिवृष्टीमुळे पुण्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी : डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे : पुणे (Pune) शहरात २५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शहरातील नदीकाठची कुटुंबे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली आहेत. प्रशासनाने पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिकेत आपत्ती निवारण उपाय योजनांचा आढावा

अतिवृष्टीमुळे पुण्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी : डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश Read More »