News Bharati

राष्ट्रीय

\”भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर टिप्पणी करण्याआधी अमेरिकेने स्वतःचा इतिहास पाहावा\”

व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो (Peter Navarro) यांनी फॉक्स न्यूजवर भारतातील ब्राह्मण समाजावर जातीय टीका करत म्हटले, “ब्राह्मण लोक भारतीय जनतेच्या खर्चावर नफा कमावत आहेत. हे थांबवले पाहिजे.” ही टिप्पणी केवळ चुकीचीच नाही, तर अत्यंत धोकादायक आहे. भारताच्या सामाजिक घडी बाबत अज्ञान दाखवणारी आणि देशांतर्गत फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी आहे. नव्हारो, तुम्हाला स्मरण करून देतो […]

\”भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर टिप्पणी करण्याआधी अमेरिकेने स्वतःचा इतिहास पाहावा\” Read More »

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे हे अनेक रंग आता जगभर मान्य झाले आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत  (Intangible Cultural Heritage List) या परंपरांचा समावेश होऊन भारताची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. २००८ ते

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा Read More »

वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत

असहिष्णुता, ‘वोक’ संस्कृती आणि उपभोगवादाचा अतिरेक मानवतेसमोरील गंभीर आव्हाने बनत चालली असताना, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या धर्मतत्त्वात दडलेले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले. राजधानीत सुरू असलेल्या ‘१०० वर्षांची संघयात्रा’ या व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जगाला आज कट्टर प्रवचन वा बळजबरीच्या धर्मांतराची नव्हे, तर संयम

वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत Read More »

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत

भारताची अखंड उन्नती आणि त्याला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान करणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासामागचा अढळ संकल्प आहे. स्थापना असो वा कार्यपद्धती, विस्तार असो वा दैनंदिन कामकाज, या प्रत्येक टप्प्यात भारतमातेची निस्सीम सेवा हाच केंद्रबिंदू राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत Read More »

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल!

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे. आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल! Read More »

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा

गेल्या दशकात भारताच्या राजकीय आणि सामाजिक सन्मानाच्या परंपरेत एक लक्षणीय बदल दिसून येत आहे. केवळ नागरी पुरस्कारच नव्हे, तर राज्यसभा सदस्यत्वासारख्या प्रतिष्ठित नियुक्त्यांद्वारेही देशाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वारशाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ओळख दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा बदल आता अधिक दृढ होत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून, १२ जुलै

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा Read More »

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश!

नवी दिल्ली : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत (Sale of fake and low-quality fertilizers) वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश! Read More »

अंदमान निकोबार बेटांचा कायापालट: भारताच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचे नवे केंद्र

\”तुम्ही तुमच्या जागेला कुंपण घातले नाही, तर अतिक्रमण होते. बांधलेली हवेली वापरली नाही, तर वाळवी लागते. त्याचप्रमाणे, भारताच्या सीमाभागात आपली सशक्त उपस्थिती असणे, हे विस्तारवादी शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी  आणि जागतिक महासत्ता बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.\” भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी तब्बल ७५,००० कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

अंदमान निकोबार बेटांचा कायापालट: भारताच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचे नवे केंद्र Read More »

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का?

पहलगामची (Pahalgam) जघन्य घटना घडल्या नंतर सध्या आपण सर्व अतीशय क्षुब्ध आहोत. थोडा न्याय मिळाला, पण बरेच मुद्दे आहेत ते सुटायला काळ लागेल. यातून काही गोष्टीही पुढे आल्या आहेत. त्यांचा सखोल विचार करता येईल असे वाटते. आपण आपले शालेय जीवन (School Life) आठवून पाहिले तर लक्षात येईल की देशाशी संबंधित अनेक मुद्दे तेंव्हा चर्चेला यायचेच

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का? Read More »