News Bharati

महामुंबई

साहिबजाद्यांचे शौर्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अतुलनीय शौर्य व सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुरूंनी दाखवलेल्या मानवता, धैर्य आणि त्यागाच्या मार्गावर चालण्याचा […]

साहिबजाद्यांचे शौर्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी Read More »

निवडणूक MM नाही HMचं होणार…

उबाठा-मनसे युतीच्या घोषणेने भारावून गेलेला लाचार सेनेचा एक सैनिक… (आपण त्याला मर्द मावळा म्हणू…) भेटला… विधानसभा निवडणुकीनंतर पार ढेपाळलेला हा गडी युती झाल्यापासून सत्तरीच्या म्हाताऱ्याने व्हायेग्रा खाऊन तरतरीत व्हावे… तशा टणाटण उड्या मारत होता… त्याचा एकच धोशा चालला होता… आता एमएम… MM आमचाच… आता एमएम… MM आमचाच… मी MM म्हणजे मुंबईचा मेयर समजलो… म्हटलं MM

निवडणूक MM नाही HMचं होणार… Read More »

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. केवळ भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी मुंबईतील मतांची आकडेवारी समोर ठेवून या युतीचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. ही युती (मनसे–उबाठा) म्हणजे ‘आषाढीच्या घरी महाशिवरात्र’ असून, मतांच्या दुष्काळामुळे या दोन्ही पक्षांचे अस्तित्व

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’ Read More »

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र?

मुंबई : भाजपने मराठी अस्मितेचा खरा आवाज बनत ठाकरे बंधूंच्या युतीवर सवाल उपस्थित केले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील हेतूंवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत मराठी जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी “मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे” आणि “चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला” अशी टीका

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र? Read More »

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती…

होणार होणार म्हणून गेली कित्येक दिवस बोंबाबोंब चालली होती… शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं… गेले कित्येक दिवसांचे अनैतिक संबंध आता जाहीरपणे नैतिकतेने बांधले गेले… झाली बाबा शेवटी एकदाची युती… युती कसली… ७४ हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेली मुंबई महानगरपालिका आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे गेली ४o वर्षे तोऱ्यात मिरवणारे ठाकरे बंधू… या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील भाजप

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती… Read More »

\”इकडून झेलेन्स्की, तिकडून पुतीन निघाले;\” ठाकरे बंधूंच्या युतीची फडणवीसांकडून टिंगल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या युतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टिंगल उडवली आहे. \”ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने फार काही मोठे घडेल असा समज बाळबोधपणाचा आहे,\” अशा शब्दांत फडणवीसांनी या युतीचा प्रभाव शून्य असल्याचे स्पष्ट केले. झेलेन्स्की आणि पुतीन यांची उपमा!देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत

\”इकडून झेलेन्स्की, तिकडून पुतीन निघाले;\” ठाकरे बंधूंच्या युतीची फडणवीसांकडून टिंगल Read More »

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. \”कधी इकडे, तर कधी तिकडे\” अशा धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण म्हणजे केवळ स्वार्थाचा संसार उरला असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंच्या २०१४ ते २०२५ पर्यंतच्या कोलांटउड्यांचा सविस्तर पाढाच वाचला आहे.

\”स्वार्थाचा संसार की हिंदुत्वाशी गद्दारी?\” – २०१४ ते २०२५ उद्धव ठाकरेंच्या ‘धोरणशून्य’ राजकारणाचे भाजपने काढले वाभाडे Read More »

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : \”निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,\” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. \”उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?\” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे. प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा! केशव उपाध्ये

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह Read More »

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचा एक

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »