News Bharati

पायाभूत सुविधा

\”पोलिसांच्या कष्टाला सन्मान देणारं सरकार!\” साताऱ्यात ६९८ घरांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

सातारा : \”तासंतास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाचे आणि सन्मानाचे आयुष्य मिळावे, हाच आमचा ध्यास आहे. पोलिसांना उत्तम घरे देण्याचा जो संकल्प २०१४ मध्ये केला होता, तो आज राज्यभर पूर्ण होत आहे,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. साताऱ्यातील भव्य अशा ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे […]

\”पोलिसांच्या कष्टाला सन्मान देणारं सरकार!\” साताऱ्यात ६९८ घरांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण Read More »

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नुलला

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी Read More »

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा’साठी अत्याधुनिक ‘टनेल बोरिंग मशीन’ (TBM) चा शुभारंभ करण्यात आला. हा बोगदा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. प्रवासातील अडथळे

स्मार्ट मुंबईकडे मोठी झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्पाचा शुभारंभ Read More »

सौर उर्जा: १०० गिगावॅटचा तेजस्वी टप्पा पार, हरित ऊर्जेत आत्मनिर्भरतेकडे झेप!

एकेकाळी ऊर्जेसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारताने गेल्या दशकात सौरऊर्जेच्या क्षेत्रात अशी काही क्रांती घडवली आहे, की आज संपूर्ण जग चकित झाले आहे. २०१४ मध्ये अवघ्या २.८२ गिगावॅटवर असलेली देशाची सौर क्षमता आज १०० गिगावॅटचा सोनेरी मैलाचा दगड ओलांडून गेली आहे. ही केवळ आकड्यांची किमया नाही, तर आत्मनिर्भर आणि हरित भविष्याकडे टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.

सौर उर्जा: १०० गिगावॅटचा तेजस्वी टप्पा पार, हरित ऊर्जेत आत्मनिर्भरतेकडे झेप! Read More »

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी

गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्राने लक्षणीय प्रगती साधली आहे. शहरीकरण, माल वाहतुकीची वाढती मागणी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या आकांक्षांमुळे या प्रगतीला वेग मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे-रेवा (जबलपूरमार्गे) या नवीन रेल्वेची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे दुहेरी चित्र दर्शवते. एकीकडे, यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या मार्गांना चालना मिळत आहे, तर दुसरीकडे,

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी Read More »

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर”

समृद्धी महामार्ग हा केवळ दगड-विटांचा आणि डांबराचा रस्ता नाही, तर हा महाराष्ट्राच्या विखुरलेल्या शक्तीला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारा, भक्तीला विकासाची जोड देणारा महामार्ग आहे. हा महामार्ग केवळ अंतर कमी करणार नाही तर नागपूरच्या संत्र्यांच्या प्रदेशापासून गोव्याच्या निळ्याशार सागरकिनाऱ्यापर्यंत, विदर्भाच्या पांढऱ्या सोन्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या हिरव्यागार ऊसाच्या पट्ट्यापर्यंतच्या लोकसंस्कृतीसह लोकांची मने जोडणार आहे, बाजारपेठा जोडणार आहे. एका नव्या,

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर” Read More »

अंदमान निकोबार बेटांचा कायापालट: भारताच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचे नवे केंद्र

\”तुम्ही तुमच्या जागेला कुंपण घातले नाही, तर अतिक्रमण होते. बांधलेली हवेली वापरली नाही, तर वाळवी लागते. त्याचप्रमाणे, भारताच्या सीमाभागात आपली सशक्त उपस्थिती असणे, हे विस्तारवादी शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी  आणि जागतिक महासत्ता बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.\” भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी तब्बल ७५,००० कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

अंदमान निकोबार बेटांचा कायापालट: भारताच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचे नवे केंद्र Read More »

आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील पुढचे पाऊल नाशिकमध्ये

नाशिक हे महाराष्ट्राच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून आकार घेत आहे. २०२३ मध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकच्या संरक्षण उत्पादनातील क्षमतेवर भर देत त्याला ‘डिफेन्स हब’ म्हणून विकसित करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नेही येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हे

आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील पुढचे पाऊल नाशिकमध्ये Read More »

संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा बो-आर्च स्ट्रिंग गर्डरचे लोकार्पण

मुंबई शहराच्या सौंदर्यात वाढ करणाऱ्या आणि त्याच वेळी पर्यावरणासाठीही विचार करणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी बो-आर्च स्ट्रिंग गर्डरचे लोकार्पणझाले. धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा अद्वितीय बो-आर्च स्ट्रिंग गर्डर लोकार्पित करण्यात आला. हा गर्डर, जो उत्तम तंत्रज्ञान आणि वास्तुकला यांचा एक उदाहरण आहे, मुंबईकरांसाठी नवीन प्रवासाचा मार्ग उघडतो.

संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा बो-आर्च स्ट्रिंग गर्डरचे लोकार्पण Read More »

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी… राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया…

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी…राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया… मुंबईत प्रवेशद्वार असलेले ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड (LBS मार्ग) आणि मुलुंड (पूर्व द्रुतगती महामार्ग) या 5 टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात आपली प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी… राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया… Read More »