News Bharati

विशेष

पुजा पवारच्या न्यायासाठी मनोज जरांगे का आहेत गप्प?

महाराष्ट्रात आहिल्यानगर मधील कोपर्डी येथे दि १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मराठा मुलीवर अत्याचार करणारी पाशवी आणि अमानविय घटना आठ वर्षा पूर्वी घडली होती त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटून संतापाची लाट सुद्धा उसळली होती पीडितेला न्याय मिळावा म्हणून राज्यात मराठा मुक मोर्चे निघाले होते त्यामधील पहिला मराठा मुक मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे निघाला होता प्रचंड […]

पुजा पवारच्या न्यायासाठी मनोज जरांगे का आहेत गप्प? Read More »

शूर स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी राजगुरू जयंती.

दरवर्षी, 24 ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो कारण आज आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक, शिवराम हरी राजगुरू यांची जयंती आहे . 1908 मध्ये जन्मलेल्या राजगुरूच्या नावाचा उल्लेख त्यांच्या सोबती भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत केला जातो. राजगुरूंचे आयुष्य जरी छोटे असले तरी त्यांनी तरुणाच्या मनात निर्माण केलीली प्रेरणा खूप मोठी आहे .

शूर स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी राजगुरू जयंती. Read More »

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या संतांनी सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवला आहे यशवंतराव चव्हाण पासून वसंतदादा पाटील यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभली असून त्यांनी सुद्धा जातीय सलोखा कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ? Read More »

महाराष्ट्र कोण पेटवत आहे ?

महाराष्ट्रातील राजकीय धुरंदर, चाणक्य , वगैरे …अशा मीडियाने पुरस्कृत केलेल्या अनेक उपमा आणि बिरुदे मिरवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाने एक भविष्यवाणी उच्चारली आहे. ती म्हणजे भविष्यात महाराष्ट्राचा मणिपूर होवू घातला आहे. या भविष्यवेधी नेत्याला भूतकाळाचे वावडे आहे त्यामुळे भूतकाळातील आपली , आपल्या पूर्वजांची , आपल्या राजकीय विचाराची आणि संस्कृतीची पापे लीलया ते विसरतात आणि जनतेला गृहीत धरून

महाराष्ट्र कोण पेटवत आहे ? Read More »

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ!

महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने काम करणारी काही मंडळी स्वतःला पुरोगामी मानणारे आहेत. त्यांचे धंदे म्हणजे हिंदुत्वाला शिवी गाळ करणे, संघाला शिव्या देणे आणि हा विचार घेवून काम करणाऱ्या वेगवेगळ्या नेतृत्वाला बदनाम करणे. यांची राजकीय दुकाने वेगवेगळ्या नावाने एकेकाळी चालू होती ती दिवाळखोरीत निघाली कारण ना याना संघटन जमले ना हे लोकांची जनमानसाची नाडी ओळखू शकले. मग

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ! Read More »

बांगलादेश सत्ताबदल: भारतावरील संभाव्य परिणाम

बांगलादेश मधील सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या मुक्तिसंग्रामात लढलेल्या लोकांच्या वंशजांना तिथल्या शेख हसीना सरकारने ३०% राखीव जागा जाहीर केल्या आणि देशात वादाची ठिणगी पडली. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करून हे आरक्षण ३० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणलं. मात्र आंदोलन काही शमल नाही. शेवटी आज या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून निघून जाण्यास

बांगलादेश सत्ताबदल: भारतावरील संभाव्य परिणाम Read More »

फेमिनिझम ते वोकिझम एक अंधारयात्रा

ऑलिंपिक खेळ सुरू झाले आहेत. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून जगाला जोडण्याचा, एक गेल्या शतकात उदयाला आलेला अभिनव उपक्रम आहे. जगभर प्रसिद्ध पावणाऱ्या या महोत्सवात सर्वच देशातले क्रीडापटू आपले कौशल्य दाखवत त्या त्या क्रीडा प्रकारात आपले नेपुण्य, वर्चस्व दाखवण्यासाठी जीवनभर प्रयत्न करत असतात. अशा या महोत्सवाला उद्घाटन सत्रापासून एक जगभर घोंघवणाऱ्या वादळाने ग्रासून टाकले आहे. कुणे एके

फेमिनिझम ते वोकिझम एक अंधारयात्रा Read More »

जपानला मागे टाकत भारत पोहोचला टॉप 5 उत्पादन राष्ट्रांच्या श्रेणीं मध्ये

ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे . देशाने आता टॉप 5 जागतिक उत्पादन राष्ट्रांमध्ये स्थान मिळवले आहे. $456 अब्ज उत्पादन मूल्य जोडून भारताने जपानला मागे टाकले आहे, जे यापूर्वी पाचव्या स्थानावर होते. ‘मेक इन इंडिया’ सारख्या उपक्रमांद्वारे उत्पादन क्षमता वाढवण्याच्या भारताच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. भारत सरकार

जपानला मागे टाकत भारत पोहोचला टॉप 5 उत्पादन राष्ट्रांच्या श्रेणीं मध्ये Read More »

नियमित योगाभ्यास – सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली

आपली नियमित ओपीडी संपवून डॉक्टरताई आपला मेलबॉक्स तपासत होत्या. तेवढ्यात शिक्षिका असलेली लता नावाची त्यांची शाळेतील मैत्रीण धापा टाकत आली. बरीच दमलेली होती. कामाचा, घरातील जबाबदारीचा ताण तिच्या चेहऱ्यावर अगदी दिसत होता. “अगं…लता किती दिवसांनी भेटते आहेस? कशी आहेस? किती दमली आहेस काय होतंय तुला”? डॉक्टरताईंनी विचारले. “काही नाही गं…नेहमीचंच खूप थकवा आलाय बघं…आजकाल पटकन

नियमित योगाभ्यास – सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली Read More »

रज उत्सव: ओडिशामध्ये साजरा होतो मासिक पाळीचा उत्सव

भुवनेश्वर: ओडिशातील रज उत्सव हा मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्राचा (menstrual cycle) सन्मान करणारा एक अनोखा उत्सव आहे. तीन दिवस चालणारा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. त्या दिवसाला मिथुन संक्रांती असेही म्हणतात. रज उत्सवादरम्यान, असे मानले जाते की पृथ्वी माता, किंवा भूदेवीला मासिक पाळी येते आणि पावसाच्या आगमनाने येणारया शेतीच्या कामांसाठी

रज उत्सव: ओडिशामध्ये साजरा होतो मासिक पाळीचा उत्सव Read More »