News Bharati

विशेष

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: शासन-प्रशासनाचा अभूतपूर्व पुढाकार

उद्योग विभागातील एका परिचित अधिकाऱ्यांचा फोन आला, \”घरी आहात का? तुमच्या गावी एका शासकीय कामासाठी येणार आहे. भेटू.\” मी त्यांचा हा टिपिकल शासकिय प्रवास असेल असा विचार केला आणि फोन आल्यावर भेटायला गेलो. भेटल्यावर त्यांना सहजच प्रवासाबाबत विचारले. ते म्हणाले \”मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ह्या योजनेच्या आढाव्याच्या बैठकांवर बैठका होत आहेत. कधी मुख्यमंत्री […]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: शासन-प्रशासनाचा अभूतपूर्व पुढाकार Read More »

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील उत्सव – मारबत !!

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील मारबत उत्सव – मारबत !! ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’….. मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार पौराणिक काळापासून बघितला जाणारा एक प्रकार आहे. सोबतच मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सुद्धा बरेच वर्षापासून जनजाती समाजात मारबत काढण्याची व दहन करण्याची पौराणिक परंपरा आपल्याला पाहायला मिळते. नागपूर

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील उत्सव – मारबत !! Read More »

छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात महाराष्ट्र महाविद्यालय येथे इ. व्ही.रामास्वामी यांचा पुतळा बसविण्याचा कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी बामसेफ, ब्रिगेड या संघटनांशी संबंधित निमंत्रक सुनील वाकेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व विवेक विचार मंच ने विरोध केला. पोलिस आयुक्तांना निवेदन दिले की, कायदेशीर परवानगीशिवाय पुतळा बसविण्याची कृती ही

छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले Read More »

Start-Up India अभियान: नवोद्योजक निर्माण व रोजगार निर्मितीस वेग

Start-up हा आता तरुणाईसाठी परवलीचा शब्द बनला आहे. मनातली भन्नाट कल्पना व्यवसायाचं रूप घेऊ शकते, हे आता सगळ्यांनाच पटले आहे. दशकभरापूर्वी असलेली रोजगार म्हणजे केवळ नोकरी ही कल्पना आता कालबाह्य होते आहे. आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनू असा विचार करणारे तरूण आता दुर्मिळ राहिलेले नाहीत. अनेक तरुणांनी एकट्याने वा सोबतीने आपल्या मनातील

Start-Up India अभियान: नवोद्योजक निर्माण व रोजगार निर्मितीस वेग Read More »

राजकोट स्मारकाच्या राजकारणावर शिवभक्त म्हणून अपेक्षा….

छत्रपती शिवरायांचे राजकोट मधील स्मारक कोसळले हा शिवरायांचा अपमानच आहे.आम्ही त्यांचा वारसा समर्थपणे चालवू शकत नाही याचं उदाहरणच जणू सर्वप्रथम या घटनेचा निषेध. पण तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मोठा अपमान त्या स्मारकावरून सुरू असलेले दुर्दैवी राजकारण आहे. ह्या सर्व राजकारण करणाऱ्यांनी एकदा महाराष्ट्रभरात कितीतरी महाराजांची स्मारके अशी आहेत जी कपड्याखाली प्रशासन परवानगी अभावी झाकली गेलेली

राजकोट स्मारकाच्या राजकारणावर शिवभक्त म्हणून अपेक्षा…. Read More »

भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती

आज “विमुक्तदिन” भटके विमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि. ३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे.समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू”या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून

भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती Read More »

“राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४ – भटके विमुक्त विकास परीषदेच्या कार्याचा मैलाचा दगड

आज विमुक्त दिन भटकेविमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि.३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.एके काळी गौरवमय इतिहास असलेला भटके विमुक्त समाजबांधव स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी केवळ देश, देव आणि धर्मासाठी भटकंती स्वीकारलेला. हे समाजबांधव आपली कला, देव घेऊन गावागावांत गेले व धर्माचे जागरण, प्रबोधन जागर करणारा समाज. १८५७ चे पहिले स्वातंत्र्य

“राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४ – भटके विमुक्त विकास परीषदेच्या कार्याचा मैलाचा दगड Read More »

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न

भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते \”सांगायला गाव नाही, राहायला घर नाही\” किंवा \”हागणदारी हीच त्यांची वतनदारी\” इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त समाजाचे वास्तविक चित्र समाजापुढे मांडण्याचा अनेक वर्ष प्रयास झाला. एकेकाळी गौरवमय इतिहास असलेला, स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी समाजाने केवळ या देश, देव आणि धर्म यासाठी भटकंती स्वीकारली. हे समाजबांधव कला, जागर, देव घेऊन

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न Read More »

खैरलांजी चे दोषी कोण?

देशात आणि राज्यात घडणाऱ्या घटना अत्यंत निंदनीय आहेत. महिला, तरुणी असो की चिमुकल्यांवर होणारे अत्याचार म्हणजे समाजमन सुन्न करणाऱ्या घटना आहेत. अशा घृणास्पद कृत्यांच्या विरोधात जनप्रक्षोभ उसळणं ही नैसर्गिक आणि स्वाभाविक कृती आहे. राज्यात घडणाऱ्या घटनांमध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या ती केस मजबूत होणे आवश्यक असते आणि त्याच आधारावर पुढे मा. न्यायालयात त्यावर

खैरलांजी चे दोषी कोण? Read More »

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता

दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी, सिन्नर येथे आपल्या एका प्रवचनाच्या दरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मुहम्मद पैगंबरांवर एक टिप्पणी केली. त्यात त्यांनी ५० वर्षीय पैगंबरांचा ६ वर्षीय आयेशा हिच्याशी केलेल्या विवाहाचा उल्लेख केला. हे वक्तव्य जेव्हा समाज माध्यमांवर येऊ लागलं, त्यानंतर मुस्लिम समाजातून ह्या वक्तव्याचे तीव्र निषेध होऊ लागले. संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणांहून विविध

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता Read More »