News Bharati

विशेष

लोकशाही गुंडाळून ठेवणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात हे दुर्दैव!

भारतामध्ये बहुतांश काळ काँग्रेसने राज्य केले. लोकशाहीचा कसा व किती वापर करावा हे काँग्रेसने आजपर्यंत दाखवून दिले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी – सत्तेसाठी लोकशाहीचा अनेक वेळा गळा घोटणाऱ्या काँग्रेसने तब्बल १०० वेळा संविधानामध्ये बदलही घडवून आणला आहे. तीन प्रसंगातून आपण काँग्रेसची ही कुटील नीती समजून घेऊयात. १)सन १९७५ मध्ये आणीबाणी देशावर लादून देशाच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी मैदानात […]

लोकशाही गुंडाळून ठेवणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात हे दुर्दैव! Read More »

सत्तांतरण होऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठ्यांच्या लढ्याचं काय होईल ?

सर्वात आधी शरद पवार बोलतील की \”आम्ही कधीही निवडणूकीत ओबीसी आरक्षणाचे अश्वासन दिले नव्हते, तसा विषय आमच्या कार्यक्रमात नाही,मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत, सरकार याबाबत सकारत्मकता दाखवेल\” थोडक्यात काय आम्ही ओबीसीतून देऊ या नावाने मत मागितली नाहीत,आम्ही ओबीसीतून देऊ या गैरसमजाने तुम्ही मत दिलीत ही तूमची चूक. आणि विषय हा

सत्तांतरण होऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठ्यांच्या लढ्याचं काय होईल ? Read More »

मानवता केवळ आर्थिक मूल्यांवर आधारित नसते तर तिला अध्यात्मिक मूल्ये ही जपायची आहेत – डॉ बाबासाहेब आंबेडकर

शासन व्यवस्था अध्यात्मिक मुल्यांकडे लक्ष देत नाही व तसे करण्याचा त्यांचा हेतूही दिसत नाही. भौतिकवादावर लक्ष केंद्रित केल्याने स्वार्थ, लोभ आणि संधीसाधुपणा वाढतो व माणुसकी नष्ट होण्याचा धोका असतो, शिवाय त्यामुळे राष्ट्राला किंवा समाजाला प्राधान्य दिले जात नाही, समाज वा राष्ट्र कधीही शांत नसते म्हणून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीत अध्यत्मिक वैशिष्ट्ये महत्वाची भूमिका बजावतात.

मानवता केवळ आर्थिक मूल्यांवर आधारित नसते तर तिला अध्यात्मिक मूल्ये ही जपायची आहेत – डॉ बाबासाहेब आंबेडकर Read More »

काँग्रेसने रिपब्लिकन पक्ष संपवला

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जातीच्या समाज प्रवर्गाला एकत्र करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाने राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाला रिपब्लिकन पक्षापासून तोडण्याचे पाप काँग्रेसने केले. रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कायदा व कामगार मंत्री म्हणून काँग्रेसने स्थान दिले, परंतु त्यांची कायमच काँग्रेसने अवहेलना केल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर

काँग्रेसने रिपब्लिकन पक्ष संपवला Read More »

युग परिवर्तनाचं

परिवर्तन ही काळाची गरज. काळासोबत बदलत जाणे अनिवार्यच म्हणावे लागेल. परिवर्तन म्हणजे बदल. काळ कधीही, कुणासाठीही न थांबणारा. काळाप्रमाणे प्रत्येकाने आपल्यात योग्य तो बदल घडवून आणला तर काळाच्या ओघात चालल्याने जीव सुखमय होणारं.  युग म्हणजे एक दीर्घ कालखंड म्हणजे एक विशेष काळ जो इतिहास संस्कृती किंवा समाजाच्या विकासाच्या संदर्भात ओळखला जातो. युग हे एक मोठे

युग परिवर्तनाचं Read More »

हिंदूंनी १०० टक्के मतदान करणे महत्त्वाचे का आहे?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आताच आलेला हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल हिंदू समाजासाठी एक मोठा धडा आहे. लोकसभा निकालाने हिंदू समाजाला लवकरच जागृत होऊन एकत्र येण्यासाठी एक प्रकारे ईश्वरीय इशारा दिला आहे. हिंदूंनी एकत्रित होऊन १०० टक्के मतदान नाही केले तर काही घराणेशाही जोपसणारे राजकीय पक्ष, स्वार्थी बुद्धिजीवी, जागतिक मार्केट फोर्सेस आपल्यावर

हिंदूंनी १०० टक्के मतदान करणे महत्त्वाचे का आहे? Read More »

आश्विन महिना: हिंदू धर्मातील शुभ सण व धार्मिक उत्सवांचा पवित्र काळ

आश्विन महिना हा हिंदू कालदर्शिकेतील सातवा महिना आहे जो भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा महिना इंग्रजी महिन्यांनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये येतो. पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूची सुरुवात आश्विन महिन्यात होते म्हणूनच या महिन्याला शरद ऋतूचा पहिला महिना असेही संबोधले जाते.  आश्विन महिन्याच्या सुरुवातीला पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष येतो जो अत्यंत धार्मिक महत्त्वाचा असतो.

आश्विन महिना: हिंदू धर्मातील शुभ सण व धार्मिक उत्सवांचा पवित्र काळ Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने दोन वेळा पराभव का केला?

भारताच्या संविधान निर्मिती दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ओजस्वी आणि तेजस्वी प्रतिभेने कायदे मंडळ पुन्हा पुन्हा प्रभावित झाले. देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी केलेली अल्पकालीन पण प्रभावी कामगिरी देखील जणू एक दीपस्तंभ! संविधानाला मूर्तरूप देणारे घटनाकार!  पण त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३४ वर्षांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला…. असे का? त्यांचा दोन लोकसभा निवडणुकीत ठरवून का

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने दोन वेळा पराभव का केला? Read More »

डाव्या विचारांच्या संस्था, संघटना मानवतेच्या विरोधात कशा काम करत आहे?

डाव्या विचारसरणीची जागतिक परिसंस्था, ज्याची भारतात लक्षणीय उपस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात पैसा ओतून, खोट्या विमर्षांचा, कथनांचा प्रचार करून अनेक भारतीयांचे ब्रेनवॉश करत आहेत आणि मजबूत मानव संसाधन आधार तयार करत आहे. या इकोसिस्टमची एक स्पष्ट दृष्टी आणि ध्येय आहे: मानवतेला फायदेशीर असलेल्या प्रत्येक गोष्टीला कमकुवत करणे.  त्यांना त्यांच्या आर्थिक शक्ती आणि इतर संसाधने मागच्या दाराने

डाव्या विचारांच्या संस्था, संघटना मानवतेच्या विरोधात कशा काम करत आहे? Read More »

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…

‘दोस्ती भुलायची नाय’…धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्त आहेत. सामान्य माणसातील एक असे आपल्या कामाचे स्वरुप, कुठलाही बडेजाव न राखता आपल्या तालमीतील मित्राला ओळख दाखवणे आणि आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस मित्राच्या गळ्यात पडणे

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र… Read More »