News Bharati

विशेष

तुकडाेजी महाराज आणि हिंदुत्व विचार

अलिकडे केवळ राजकारण आणि सत्तेसाठी इतिहासासाेबत बेईमानी केली जात आहे. तुकडाेजी महाराज हिंदुत्ववादी नव्हते, असे सांगून हिंदूंच्या धारणा व आस्थांचा अवमान केला जात आहे. ‘राष्ट्रसंत हिंदुत्ववादी नव्हते तर मग हिंदुत्वविराेधी हाेते का?’ महाराजांनी आपल्या आयुष्यात ३ हजारांवर भजने लिहिलीत. यातील एका तरी भजनातून त्यांनी हिंदुत्वाचा विराेध केल्याचे दिसते का? तुकडाेजी महाराज मानवतेच्या आधारावर सर्वच धर्मांचा […]

तुकडाेजी महाराज आणि हिंदुत्व विचार Read More »

दर्गा, पीर, वक्फ बोर्डाचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसला बहुजन संत गोरोबा काका कुंभार यांची आठवण कधी झालीच नाही..

संत नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन समकालीन असणारे संत गोरोबा काका यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी झाला. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करून प्रपंच सांभाळला. संसार सांभाळून त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला.  संत गोरोबा काका यांना संत गोरा कुंभार या नावाने ओळखले जाते. त्यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरोबाकाका हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त

दर्गा, पीर, वक्फ बोर्डाचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसला बहुजन संत गोरोबा काका कुंभार यांची आठवण कधी झालीच नाही.. Read More »

एक मराठा – एक लाख उद्योजक मराठा

महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे दिनांक 13 जुलै 2016 मध्ये मानवी जातीला कलंकित करणारी किंवा माणुसकीला काळीमा फासणारी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारी घटना घडली होती. सदर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करून सामान्य माणसांमध्ये प्रचंड चीड आणि आक्रोश निर्माण झाला होता. पुढे कोपर्डीच्या पीडित अल्पवयीन मुलीस न्याय मिळावा म्हणून मराठा आक्रोश मोर्चे काढण्यात आले. पहिला

एक मराठा – एक लाख उद्योजक मराठा Read More »

प्रधानमंत्री आवास योजना: भाजपा सरकारने गोरगरिबांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेलं सहाय्य 

प्रधानमंत्री आवास योजना: सामाजिक-आर्थिक आणि जातिगणना (SECC), २०११ नुसार, सुमारे ४० दशलक्ष भारतीय कुटुंबे बेघर होती किंवा अपुऱ्या किंवा गर्दीच्या घरांमध्ये किंवा मूलभूत सुविधांशिवाय राहत होती.  शिवाय, २०१२ आणि २०१९ दरम्यान, सरासरी वास्तविक घरांच्या किमती दरडोई जीडीपी पेक्षा वेगाने वाढल्या, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी, घर खरेदी किंवा बांधणी परवडणे शक्य नव्हते. या बेघर कुटुंबाच्या

प्रधानमंत्री आवास योजना: भाजपा सरकारने गोरगरिबांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेलं सहाय्य  Read More »

याकूब बाबा तो बहाना है, ६५०० एकर जमीन निशाणा है l 

प्रत्येक हिंदू आराध्यांची चुकीची छबी बनवणे हे प्रत्येक वामपंथीयांचे प्रयत्न राहिले आहेत, यातूनच अनेक कथांपैकी एक कथा कॉ गोविंद पानसरे यांनी  ‘शिवाजी कोण होता?’ या सुमारे ८० पानांच्या पुस्तकातून जन्माला घातली, ती कोणती तर शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत त्यात याकूब बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. (पान क्र. ४१) यासाठी श्रीमान महोदय सभासद बखरीचा

याकूब बाबा तो बहाना है, ६५०० एकर जमीन निशाणा है l  Read More »

महाभकास आघाडीचा पुरुषी अंहकार – लाडकी बहीण योजनेचा विरोध करून आदिवासी महिलांचा अपमान

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मते 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजात 50% वाटा असणा-या माता-भगिनी समाजाच्या केंद्रस्थानी येतील, समाजाच्या विकासात हातभार लावतील. ह्याच स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. समाजातील ग्रामीण भागातील महिलांना विशेष करून आदिवासी महिलांना आर्थिक साहाय्य मिळावे, या उदात्त हेतूने ही योजना

महाभकास आघाडीचा पुरुषी अंहकार – लाडकी बहीण योजनेचा विरोध करून आदिवासी महिलांचा अपमान Read More »

पहिल्यांदाच मतदान करताय ना? तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या!

तुम्ही पहिल्यांदाच मतदान करत आहात का? मग, तुमचं मत फक्त तुमचं हक्क नसून, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या समाजाच्या प्रगतीसाठी, आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे. निवडणूक जवळ येत असताना, तुम्हाला विचार करावा लागेल की, तुमच्या मताने कोणत्या प्रकारच्या महाराष्ट्राची घडण होणार आहे – मागासलेला महाराष्ट्र की प्रगत महाराष्ट्र? हा लेख तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करेल

पहिल्यांदाच मतदान करताय ना? तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या! Read More »

भारतविरोधी षडयंत्रांमध्ये ‘डीप स्टेट’ कसा खोलवर गुंतलेला आहे

भारतातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अमेरिकेला भेट देऊन भारतातील अल्पसंख्यांकांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर लगेचच, यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या यूएससीआयआरएफ एजन्सीने \”भारतातील अल्पसंख्याकांच्या विरोधात वाढणारे अत्याचार\” या शीर्षकाने भारताविषयीचा एक विशेष अहवाल प्रसिद्ध केला. हे पश्चिमेद्वारे परिभाषित आणि तयार केलेल्या \”डीप स्टेट\” चे उदाहरण आहे. मानवतेच्या किंमतीवर वैयक्तिक फायद्यासाठी काम करणाऱ्या पक्षपाती व्यक्तींना अशा एजन्सी

भारतविरोधी षडयंत्रांमध्ये ‘डीप स्टेट’ कसा खोलवर गुंतलेला आहे Read More »

ऐश्वर्या प्रभू च्या लाडक्या बहिणीबद्ल सरकारला लिहिलेल्या पत्रावरील प्रतिक्रिया 

अशा प्रकारच्या प्रतिक्रियेबद्दल आपण नीट विचार करायला हवा.  अश्या योजना असाव्यात किंवा नाहीत याचा विचार करतांना या पत्रात ज्या असहिष्णूतेने लाडक्या बहिणीबद्दल विचार मांडलाय त्याचे समर्थन आपण कसे करणार? त्या आपल्या समाजाचाच भाग आहेत ना? सरकारवर टिका करतांना आपण त्यांच्याबद्दल असे असंवेदनशील कसे होऊ शकतो?? विचारात घेण्याजोग्या काही गोष्टी – मनीषा कोठेकर

ऐश्वर्या प्रभू च्या लाडक्या बहिणीबद्ल सरकारला लिहिलेल्या पत्रावरील प्रतिक्रिया  Read More »

अरे वा! हा बोर्ड गायब झाला

आपण एस.टी. स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, विमानतळावर, बागेमध्ये, महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर हा बोर्ड नक्कीच पाहिला असेल. हा बोर्ड जागोजागी दिसायचा. या बोर्डकडे पाहून भीतीही वाटायची. सार्वजनिक ठिकाणी आपण किती असुरक्षित आहोत, आपला देश किती असुरक्षित आहे याची जणू हा बोर्ड जाणीवच करून द्यायचा अन सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकात असूनही आपण एकटे असल्याची जाणीव व्हायची. हा

अरे वा! हा बोर्ड गायब झाला Read More »