News Bharati

विशेष

भारताचे सुवर्ण युग सुरू 

असे म्हणतात की, कधीकाळी भारतात साेन्याचा धूर निघायचा! मात्र, येथील समाज एकसंध नसल्याने देश गुलामगिरीच्या जाेखडात अडकला आणि शेकडाे वर्षे परकीयांनी भारतीय संपत्तीची अमाप लूट केली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी आपापल्या परीने सर्वांनीच याेगदान दिले. आधी लाेकमान्य टिळक व नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. या आंदाेलनात सक्रिय सहभागी असलेल्या केशव बळीरामपंत हेडगेवार […]

भारताचे सुवर्ण युग सुरू  Read More »

आदिवासींचा पिता असलेल्या महादेवाने रावणाची केलेली फजिती

या संपूर्ण विश्वाचे परमपिता आहेत भगवान शंकर म्हणजेच महादेव किंवा बडादेव, त्यांनीच संपूर्ण विश्व निर्माण केले. परंतु त्यांनीच निर्माण केलेल्या देव, दानव आणि मानवांपैकी कोणीतरी त्यांची खोडी काढते आणि स्वतःची फजिती करून घेते. आजच्या गोष्टीत ज्याची फजिती मी सांगत आहे तो आहे लंकेचा असुर राजा दशानन.  या विश्वामध्ये देव, दानव आणि मानवांची वस्ती आहे. आदिवासी, ग्रामवासी,

आदिवासींचा पिता असलेल्या महादेवाने रावणाची केलेली फजिती Read More »

तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे सरकारचे आहे खास लक्ष

तीर्थक्षेत्रे म्हटले की तेथील देव – देवस्थानाबरोबरच तेथील अस्वच्छता, असुविधा यामुळेदेखील ती ओळखली जातात. परंतु सन२०१४ मध्ये केंद्रात आलेल्या भा.ज.पा.च्या सरकारने व महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे अत्यंत संवेदनशीलतेने लक्ष दिले आहे, त्यामुळे भारतभरातील व महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचे रूपडे बदलले आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या सप्तशृंगी गडावरील वणी या तीर्थक्षेत्राचे रूप पालटले आहे. महायुती सरकारने

तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे सरकारचे आहे खास लक्ष Read More »

जाट विरुद्ध नॉन जाट वादात भाजप जिंकली हे पॉलीटीकल पंडीतांचे पळते मार्ग आहे यावर विश्वास नका ठेवू

भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे गड समजले जाणारे तीन जिल्हे आहेत जीथे जाट समूदायाची संख्या आहे, या तीन जिल्ह्यांमध्ये 12 विधानसभा आहेत आणि या बारा पैकी काँग्रेस फक्त 7 जिंकली आहे व एक जागा तर फक्त 1300 मतांनी वाचली आहे. आणि भाजप 4 जागा जिंकली आहे आणि एके ठिकाणी अपक्ष जिंकला जिथे काँग्रेस तीसऱ्या व भाजप

जाट विरुद्ध नॉन जाट वादात भाजप जिंकली हे पॉलीटीकल पंडीतांचे पळते मार्ग आहे यावर विश्वास नका ठेवू Read More »

हिंदुत्व अविजित आहे

आदरणीय उपस्थित, आज आपण \”हिंदुत्व अविजित आहे\” या विषयावर बोलणार आहोत. हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नाही, तर एक जीवनशैली, संस्कृती आणि तत्त्वज्ञान आहे. याची मुळे भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशात खोलवर रुजलेली आहेत. हिंदुत्वाच्या अनन्य वैशिष्ट्यामुळेच ते अनेक शतकांच्या संघर्षांनंतरही अविजित राहिले आहे. परंतु, आजच्या काळात आपल्या समाजात वेगळ्या प्रकारचे आव्हान उभे केले जात

हिंदुत्व अविजित आहे Read More »

निर्लज्ज पणाचा कळस !

आज काँग्रेस पक्षाचे राजपुत्र करवीर नगरी अवतरले होते. आले होते तेच एक अजेंडा घेवून. त्यांना त्यांच्या परकीय शक्तींनी शिकवलेल्या अजेंड्या नुसार ते बोलले. पण हे बोलताना त्यांनी जो निर्लज्ज पणा दाखवला आहे त्याला जगात कुठेही तोड नाही. इतके दिवस संविधान पूजनीय आंबेडकर यांच्याशी जोडून समाजातल्या एका घटकाला भ्रमित करण्याचे उद्योग केले. वास्तविक पूजनीय बाबासाहेब यांचा

निर्लज्ज पणाचा कळस ! Read More »

भाषा माझी साजिरी….मराठी असे

शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, चातुर्य अशा विविध गुणांनी संपन्न अशा या महान राज्याला ‘महाराष्ट्र’ असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीच्या शिखरांनी वेढलेला हा महाराष्ट्र नदी, सरोवरे, लेणी, दुर्ग अशा विविधतेने नटलेला असा हा सुंदर महाराष्ट्र. यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि पुण्यवंत अशा जाणत्या राजांचा हा महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्राची प्रतिष्ठा अखंड भारतभर निनादली,. महाराष्ट्राची मायबोली

भाषा माझी साजिरी….मराठी असे Read More »

धर्म आणि राजकारण 

देशाची लाेकसंख्या १४५ काेटींवर पाेहाेचली आहे. या लाेकसंख्यावाढीत मुस्लिमांचा टक्का प्रचंड असल्याने गठ्ठा मतदानाचा टक्काही आपाेआपच वाढला आहे. देशाचे तुकडे करण्याची मनीषा बाळगणारे देशद्राेही भारतात सक्रिय आहेत. अशा लाेकांना काँग्रेस पक्षाने सदैव केवळ मतांच्या लाचारीसाठी खतपाणी घातले आहे. हिंदू जागृत हाेऊ लागल्याने केवळ मुस्लिमांच्या मतांवर निवडणुका जिंकणे शक्य नसल्याचे या लाेकांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळेच

धर्म आणि राजकारण  Read More »

वारकरी संप्रदाय व पंढरीची वारी ही हिंदू धर्माचीच आहे ना?

समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी व वेगवेगळ्या साधनांनी सध्या वैचारिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजासहजी हातात उपलब्ध असणाऱ्या सोशल मीडियाचा वापर करून चुकीचे भ्रम निर्माण केला जातोय. एक प्रकारे ही वैचारिक लढाईच सुरू आहे. विशेषत: हिंदू धर्माबाबतचे चुकीचे चित्र उभा केले जात आहे अथवा धर्माला बदनाम करून हिंदू समाजाला संघटित होण्यापासून रोखले जात आहे. यावर्षी

वारकरी संप्रदाय व पंढरीची वारी ही हिंदू धर्माचीच आहे ना? Read More »

भाजपा सरकारची आरोग्यविषयक धोरणे आणि गोरगरिबांना मिळत असलेला फायदा

सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेत जो पॅटर्न विरोधकांनी वापरला ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात यश मिळाल तोच पॅटर्न ते महाराष्ट्रात वापरू इच्छित आहे. तो पॅटर्न म्हणजे रोज \”खोटे विमर्श रेटून मांडणे\”. असाच एक खोटा विमर्श शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि आरोग्य सुविधा या संदर्भात मांडला. आरोग्य विषयक योजना या केंद्रातील भाजप सरकार

भाजपा सरकारची आरोग्यविषयक धोरणे आणि गोरगरिबांना मिळत असलेला फायदा Read More »