भारताचे सुवर्ण युग सुरू
असे म्हणतात की, कधीकाळी भारतात साेन्याचा धूर निघायचा! मात्र, येथील समाज एकसंध नसल्याने देश गुलामगिरीच्या जाेखडात अडकला आणि शेकडाे वर्षे परकीयांनी भारतीय संपत्तीची अमाप लूट केली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी आपापल्या परीने सर्वांनीच याेगदान दिले. आधी लाेकमान्य टिळक व नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. या आंदाेलनात सक्रिय सहभागी असलेल्या केशव बळीरामपंत हेडगेवार […]
भारताचे सुवर्ण युग सुरू Read More »