News Bharati

विशेष

बहिणाबाई अशी आली सामोरी

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसू लागतात, अन एरवी अगदी साधी वाटणारी माणसं एकदम विलक्षण वेगळी भासू लागतात. ही माणसं असामान्य सामर्थ्याने, शांतपणे, दीर्घकाळ चिकाटीने जीवन व्यतीत करताना पाहिली म्हणजे मन अवाक होते. जळगावच्या प्रवासात अशा […]

बहिणाबाई अशी आली सामोरी Read More »

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि पूजनीय गुरुजी ह्यांच्या वर १९७८ /७९ साली दोन ध्वनी मुद्रिका प्रथम प्रकाशित झाल्या त्यातील डॉक्टर हेडगेवार ह्यांच्यावर असणाऱ्या ध्वनी मुद्रिकेतील गीत होते लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष शतकोटी हृदय के कुंज खिले है , आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है ! हे गीत आठवते आहे ते उद्या वर्षप्रतिपदेला डॉक्टर हेडगेवार

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है ! Read More »

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन..

गुरुदेव त्या वादपटू शिष्याला निक्षुन सांगत होते, \”प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते. कारण कधी कधी प्रश्नच नसतो. म्हणजे खरा नसतो. असते ती भ्रांती, ग्लानी. ती दूर झाली की प्रश्नाची सावलीही उरत नाही.\”शिष्य पराभूत न होत प्रमाण मागत होता..गुरुदेव म्हणाले, \” भ्रांती तुझी.. दूर तूच करशील.. \”शिष्य पूर्ण बुचकळ्यात पडला.गुरुदेव म्हणाले, \” अरे, तुझ्या सावलीसमोर दिवा लाव..

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन.. Read More »

शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार

छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एका नवभारताचे स्वप्न उभे करणारे काळपुरुष होते. तलवार आणि धैर्य यांच्या बरोबरीने त्यांनी नीतिमत्ता, धर्मनिष्ठा आणि दूरदृष्टी यांच्या सहाय्याने ‘हिंदवी स्वराज्य’ हे स्वाभिमानी, धर्माभिमानी आणि जनतेच्या मनात घर करणारे राज्य निर्माण झाले. परकीय आक्रमणांमुळे जबरदस्त छळ सहन करत असलेल्या हिंदू समाजासाठी ते आशेचा

शिवछत्रपती : हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार Read More »

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची

‘‘ज्या देशाची सांपत्तिक स्थिती उत्तम त्याची जगाच्या बाजारपेठेत पत अधिक. या पारंपरिक सूत्राला पुढील दशकात छेद मिळेल. ज्या देशात पिण्याच्या पाण्याची मुबलकता त्याची जगाच्या बाजारातील पत अधिक, असा बदल होईल,” आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्रसिंह राणा यांचे हे विधान आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात बेंगळुरू शहरामध्ये जी पाणीबाणी निर्माण झाली त्यावरून राणा यांच्या विधानातील गंभीरता लक्षात येते. जगाची

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची Read More »

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे (RSS Janakalyan Samit) दरवर्षी ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, माजी कप्तान पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा पुरस्कार पुण्यात नुकताच प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाच्या मनात सेवेची भावना निश्चितपणे जागृत झाली आणि हे या

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन Read More »

विजिगीषू मनांसाठी सावरकरांची ‘आत्मबल’ प्रेरणा !

महाराष्ट्र शासनाने तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि मातृभाषेतील गीतांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. “महाराष्ट्र भूषण” आणि इतर राज्य सन्मानांप्रमाणेच यंदापासून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे \”छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार\” प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार अशा गीताला दिला जाणार आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, इतिहासाला आणि राष्ट्रभावनेला चालना देणारे असेल.

विजिगीषू मनांसाठी सावरकरांची ‘आत्मबल’ प्रेरणा ! Read More »

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे स्मरण 

सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दसंपदेची देणगी दिली आहे. त्यांनी फारसी व इंग्रजी प्रभाव कमी करून मातृभाषेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशात उर्दू-फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषाशुद्धी केली होती, मात्र स्वराज्य क्षीण झाल्यावर ती चळवळ मंदावली. मराठीवरील पहिले आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या रूपाने आले. शिवरायांनी त्यास प्रतिकार केला. दुसरा हल्ला युरोपियन

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे स्मरण  Read More »

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…

‘जया नाही शास्त्रप्रतीती जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती तयालागि मर्‍हाटीया युक्ती केली ग्रंथरचना’ कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील कालातीत आहे.. जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे,” अश्या

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन… Read More »

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?

“मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा” ‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य प्रेक्षकांच्या भावनांना खोलवर स्पर्श करत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांचे डोळे अश्रूंनी भरून येत आहेत, आणि भावनांच्या ओघात ते रडतच सिनेमा

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का? Read More »