News Bharati

विशेष

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय भविष्याची नवी दिशा स्पष्ट केली आहे. एका बाजूला मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत ‘महाविकास आघाडी’ला नाकारले असले, तरी दुसऱ्या बाजूला या निवडणुकांमधून समोर आलेले एक भयावह चित्र राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यात कट्टरपंथी मुस्लिम पक्षांचा आणि उमेदवारांचा झालेला उदय […]

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट Read More »

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी … 

 उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबईचा महापौर हिंदूच होणार, तोही मराठीच होणार आणि विकास—या तीनच विषयांभोवती ही निवडणूक फिरते आहे. हिंदुत्वाचा कैवार घेतलेल्या भारतीय जनता पक्षाचा व पर्यायाने महायुतीचा पराभव करण्यासाठी मुंबईचा मुसलमान मतदार डावपेच आखून मतदान करणार हे उघड आहे. लंडन आणि न्यूयॉर्कच्या पाठोपाठ मुंबईचा महापौर मुसलमान व्हावा यासाठी

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी …  Read More »

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!

जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्या \”ठाकरे ब्रँड\” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला! Read More »

मुंबई : बंधुता परिषदेत सामाजिक समरसतेचा संदेश

मुंबई : युथ मेडिकोस फॉर इंडिया (YMI), मेडिविजन आणि सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील बोरा बाजार, फोर्ट येथील आर्य समाज हॉलमध्ये बंधुता परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही साजरी करण्यात आली. २ जानेवारी रोजी साजरी होणारी बंधुता परिषद यामागील संकल्पना, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री

मुंबई : बंधुता परिषदेत सामाजिक समरसतेचा संदेश Read More »

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून!

\”एकेकाळचा वाघ ते आजची अवस्था… निष्ठेच्या नावाखाली नेमकं काय वाढून ठेवलंय? कट्टर शिवसैनिकाचे झालेल्या अध:पतनाचा हा प्रवास. निष्ठा आणि राजकारणाच्या नावाखाली झालेली शिवसैनिकाची अवहेलना याचीच ही लेखमाला!\” १) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ २) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ ३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३ ४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४ ५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून

शिवसेना: बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या नजरेतून! Read More »

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे

पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन शिबिराला दिलेली भेट ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत गौरवास्पद आहे, कारण खुद्द भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे Read More »

|कालाय तस्मै नमः| काळाच्या मोरचुदाचा महिमा!

४ जानेवारी २०२६ रोजी दादरच्या सेना भवनात उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या युतीचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संयुक्त वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केला. \”मुंबईची प्रगती आणि मुंबईकरांचा स्वाभिमान हा शब्द ठाकरेंचा\” असा मथळा देऊन उबाठाच्या मुखपत्र सामनाने या सोहळ्याचे रसभरीत वर्णन केले आहे. या वचननामा प्रकाशन सोहळ्याला उबाठा आणि मनसेचे

|कालाय तस्मै नमः| काळाच्या मोरचुदाचा महिमा! Read More »

\”मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी\”

बातमी अकोल्याची आहे. २ जानेवारी हा महापालिकेसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अकोल्यातील प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातील जागेवर MIM कडून जमीन बी शेख रफिक या उमेदवार होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमरीन सदाफ सय्यद नाजीम उमेदवार होत्या. या दोघीही मुस्लिम समाजातून असल्याने त्यांच्यातील मत विभाजनातून दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून

\”मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी\” Read More »

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !”

धादांत खोटी विधाने करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत. प्रत्येक पुणेकराला हे माहिती आहे की, मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आणली आहे. रोज प्रवास करणाऱ्या दोन लाख प्रवाशांपैकी एकही जण असा नसेल की जो मेट्रोचे श्रेय देताना इतर कोणाचे नाव

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !” Read More »

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा

लोकशाहीच्या प्रगल्भ प्रवासात निवडणुका हा केवळ सत्तेचा सोपान नसून तो जनतेने दिलेल्या विश्वासाचा जाहीरनामा असतो. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांकडून घोषणांचे आणि टॅगलाईन्सचे पेव फुटते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘करून दाखवलं’ या घोषवाक्याचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, जाहिरातींच्या झगमगाटात लपलेलं सत्य जेव्हा आपण अभ्यासू नजरेने शोधू लागतो, तेव्हा अडीच वर्षांच्या

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा Read More »