News Bharati

संस्कृती

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले; महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण

पॅरिस : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले. यूनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मंत्री ॲड. शेलार यांनी पुष्पहार […]

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले; महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण Read More »

जय जय रघुवीर समर्थ!

आज मारलो गेलो नाही हीच ईश्वरकृपा आणि मारलो गेलो तर ईश्वरेच्छा म्हणून दैववादी झालेल्या समाजाला ‘वन्ही तो चेतवावा रे, केल्याने होत आहे रेʼ असं म्हणून ज्यांनी समाजाचं स्फुल्लिंग चेतवलं. ‘भवाच्या भये काय भीतोसी लंडीʼ असं ठणकावून विचारताना धीर धरायलाही सांगितलं. मानवी जीवनाच्या हरेक अंगाला स्पर्श करणारा दासबोधासारखा ग्रंथ लिहिला. संत म्हणजे जो जपमाळ घेऊन बसतो.

जय जय रघुवीर समर्थ! Read More »

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’  संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली. अल्पसंख्याक

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला Read More »

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग..

अखंड हिंदुस्तानच्या पंजाब प्रांतात वसंत ऋतुच्या आगमनाची साधारण ४० दिवस आधी वर्दी देणारा आपल्याकडच्या पंचांगाप्रमाणे माघ कृष्ण पंचमीला लाहोरला साजरा केला जाणारा \”वसंत महोत्सव\” म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असाच माहोल शेकडो वर्षांची परंपरा… म्हणजे किमान १३ व्या शतकापासून लाहोरचा संस्कृती जोपासणारा हा सण DNA एकच असल्यामुळे लाहोरचे हिंदू आणि मुसलमान अगदी सारख्याच उत्साहाने वसंतोत्सव

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग.. Read More »

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरिद्वार (उत्तराखंड) : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उत्तराखंड–हरिद्वार येथे श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित ‘श्रीविग्रह मूर्ती स्थापना’ समारंभात

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन

त्र्यंबकेश्वर : आगामी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६’ च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो साधू-महंतांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना गिरीश

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन Read More »

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाने इतिहास रचला आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून  या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी Read More »

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास

भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीचे योगदान अतुलनीय आहे. या चळवळीतील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे ‘संत शिरोमणी रविदास महाराज’. त्यांनी केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समाजातील विषमता नष्ट करून ‘माणुसकी’ हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे जगाला पटवून दिले. भक्तीचा वारसा आणि निर्गुण भक्ती संत रविदास हे निर्गुण भक्ती परंपरेतील एक महान संत होते. त्यांनी

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास Read More »

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट ‘वैचारिक चष्म्यातून’ मर्यादित करण्यात आला आहे. काही डाव्या प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मुघल आक्रमकांना ‘महान राज्यकर्ते’ म्हणून रंगवले, तर दुसरीकडे प्राचीन भारताची गौरवशाली गाथा आणि हिंदू समाजाच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केले. आजचा जागृत भारतीय समाज या वैचारिक भ्रमजालाला ओळखून आपला खरा वारसा शोधू लागला आहे. मुघल सत्ता: आक्रमक

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे Read More »

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं.

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती! Read More »