News Bharati

भाजपा

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे […]

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं? Read More »

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : \”ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासाचा ‘रोडमॅप’ सादर करत आगामी पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याचे

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न

मुंबई: मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण सांगत स्वतःला मराठीचे उद्धारकर्ते म्हणवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या ३० वर्षांतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, \”मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास ठाकरेच जबाबदार आहेत,\” असा गंभीर

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न Read More »

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक षड्यंत्र समोर आले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी सांगितले की, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात Read More »

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : “मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होऊ लागलात, तरीही आजपर्यंत मुंबईची एकही समस्या सोडवू शकला नाहीत,” असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंवर केला. अंधेरी येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. भाजप नेते आणि मुख्यमंत्री मुंबईत जन्मलेले नसल्याने त्यांना मुंबईच्या प्रश्नांची माहिती नाही, अशी टीका

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये

मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे.

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये Read More »

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नालासोपारा : वसई-विरार-नालासोपाऱ्याचा सर्वांगीण आणि भ्रष्टाचारमुक्त विकास साधण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नालासोपारा येथे आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वसई-विरार आणि नालासोपाऱ्याच्या जनतेने विकासाच्या दिशेने मोठा निर्णय घेत क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले. आता हे शहर मागे राहणार नाही

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

मुंबई : \”महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, पण मुळात या दोघांना महाराष्ट्र किती माहिती आहे? वांद्रे आणि दादरच्या पलीकडे महाराष्ट्र त्यांना कधी दिसलाच नाही,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या ग्रामीण महाराष्ट्रातील ज्ञानावरून उपाध्ये यांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा Read More »

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल!

मुंबई : \”महायुती सत्तेत आली तर मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ होईल, अशी भीती उद्धव ठाकरे दाखवत आहेत. मात्र, ते कधीही शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर सत्तेत आले, तर ते मुंबईचे ‘मोहम्मद लैंड’ केल्याशिवाय राहणार नाहीत,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल! Read More »

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election) रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील ज्येष्ठ नेते आणि ‘पीएमपीएमएल’चे (PMPML) माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली! Read More »