News Bharati

भाजपा

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन

नागपूर : \”नागपूर आता केवळ संत्री नगरी राहिली नसून, ते एक आधुनिक ‘ग्लोबल सिटी’ म्हणून आकाराला येत आहे. नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि कचऱ्यापासून इंधन निर्मिती यांसारख्या क्रांतिकारी प्रकल्पांमुळे नागपूर हे देशातील सर्वात स्वच्छ आणि प्रगत शहर बनेल,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नंदनवन आणि बाजीप्रभू चौक येथे आयोजित जाहीर […]

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन Read More »

कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस

कल्याण: \”कल्याण-डोंबिवलीला केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाच नाही, तर आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जोड मिळणार आहे. मुंबईच्या धर्तीवर येथे ‘बीकेसी’सारखे व्यावसायिक केंद्र उभारणार असून, बुलेट ट्रेन आणि आयटी क्षेत्रातून हजारो रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील,\” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर

कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

मुंबई : \”मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा Read More »

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा

लातूर : \”२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना ग्वाही दिली. श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर, आई गंजगोलाई आणि माता भवानीच्या चरणी नतमस्तक होत नेतृत्व घडवणाऱ्या लातूर भूमीला वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द

नागपूर : \”नागपूरने मला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, इथल्या जनतेशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या १० वर्षांत आम्ही नागपूरचा चेहरामोहरा बदलला असून, आता या शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचे आमचे ध्येय आहे. १५ तारखेला कमळाचे बटण दाबून महायुतीला विजयी करा, नागपूरच्या प्रगतीची जबाबदारी मी घेतो,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द Read More »

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. \”कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,\” असा टोला त्यांनी लगावला आहे. काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?उपाध्ये यांनी आपल्या

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार Read More »

वसई-विरारवर महायुतीचा भगवा फडकणार; हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा नितेश राणेंचा निर्धार!

विरार : \”वसई-विरार महापालिकेवर केवळ सत्ता मिळवणे हा आमचा उद्देश नाही, तर या शहरावर महायुतीचा भगवा फडकवून हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. भाजपा-महायुती म्हणजे विकासाचे वचन आहे आणि हे वचन आम्ही पूर्ण करणारच,\” असा घणाघात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरार (पूर्व) येथील फुलपाडा (वॉर्ड

वसई-विरारवर महायुतीचा भगवा फडकणार; हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा नितेश राणेंचा निर्धार! Read More »

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार

जळगाव : \”जळगावकरांनी जेव्हा शहराची सूत्रे आमच्या हाती दिली, तेव्हा आम्ही विकासाचा शब्द पाळला. आता जळगावला प्रगत शहरांच्या पंक्तीत नेण्याची वेळ आली आहे. येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीला विजयी करा, पुढील पाच वर्षे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार Read More »

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा

मुंबई : \”बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने विरोधकांना फारच त्रास होतो आहे. मात्र इतिहास सांगतो की आतापर्यंत देशात ३४ खासदार आणि २९८ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का?\” असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. बिनविरोध निवडीवरून सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा Read More »

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’!

धुळे : \”२०१७ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या धुळ्याच्या निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. धुळे महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘कमळ विजयी संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल,

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’! Read More »