News Bharati

शेती

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

लातूर : \”शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल,\” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात […]

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर Read More »

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली. १. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान: एकूण 3,979 कोटी रुपये खर्च. हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल. त्याचे सहा स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत.

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी Read More »

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतीवृष्टीच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं आवाहन राज्यसरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हि विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट मध्ये म्हणालेत कि, \”गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने,

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती Read More »

लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान, गिरीश महाजन यांनी केली पाहणी

नांदेड : लातूर व नांदेड (Latur & Nanded) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील

लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान, गिरीश महाजन यांनी केली पाहणी Read More »

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित

नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर,

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित Read More »

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानेराज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीकेंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंधहटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली

मंत्रिमंडळ निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थीत होते. यामध्ये, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास

मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली Read More »

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शेतीत समृद्धी वाढवण्याचे आवाहन

परळी वैद्यनाथ : परळी (Parli) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर प्रथमच भेट देऊन पाहणी केली. कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन आधुनिक अवजारे यांसह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो दालने (स्टॉल्स) उभारण्यात आली असून नॅनो खतांची

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शेतीत समृद्धी वाढवण्याचे आवाहन Read More »

आज मिळणार नमो किसान चे २००० रुपये

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते

आज मिळणार नमो किसान चे २००० रुपये Read More »