News Bharati

शेती

बोंडअळी, किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर

मुंबई : राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कपाशीवर बोंडअळी (Bollworm) व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत तातडीने विभागाची बैठक घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी तयार केलेले सोलार लाईट […]

बोंडअळी, किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर Read More »

परळी वैजनाथला होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट देण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : कृषी विभागातर्फे 21 ते 25 ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन कृषी

परळी वैजनाथला होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट देण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन Read More »

परळीत २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव

मुंबई – राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Agricultural Festival) आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी

परळीत २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव Read More »

1.65 कोटी पीक विमा अर्ज; लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली असून 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले आहेत. याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी पीक 1 रुपया विमा हप्ता भरून पीक संरक्षित केले असल्याची

1.65 कोटी पीक विमा अर्ज; लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

धनंजय मुंडे यांची महत्त्वपूर्ण घोषणा; २०२३ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार

मुंबई : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व

धनंजय मुंडे यांची महत्त्वपूर्ण घोषणा; २०२३ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार Read More »

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध, कापूस, सोयाबीन, कांदा शेतकऱ्यांचा मुद्दा

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील दूध, कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mondi) यांच्याकडे या समस्या मांडल्या.

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध, कापूस, सोयाबीन, कांदा शेतकऱ्यांचा मुद्दा Read More »

महायुती सरकारची शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

महायुती सरकारने योजनांचा धडाका लावला आहे समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यामध्ये पात्र महिलेस रुपये दीड हजार प्रतिमा मिळणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना यामध्ये पात्र कुटुंबाला वर्षाला तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा विद्या वेतन

महायुती सरकारची शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज Read More »

बीड जिल्ह्यातील खरीप २०२३ चा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करा; कृषिमंत्र्यांचे पीकविमा कंपनीला निर्देश

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25 टक्के प्रमाणे वितरित झालेल्या पीकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम हा पीकविमा संबंधित विमा कंपनीने तातडीने अदा करावा. यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवालाची पुनर्तपासणी करावी व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे

बीड जिल्ह्यातील खरीप २०२३ चा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करा; कृषिमंत्र्यांचे पीकविमा कंपनीला निर्देश Read More »

अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प (Budget) आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त

अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश Read More »