News Bharati

आरोग्य

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये […]

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर! Read More »

संवाद हा एकमेव मार्ग आहे…

आत्महत्या करून जीवन संपवलेली दोन उदाहरणे पाठोपाठ समोर आल्यावर या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करायला हवा असे वाटले. पहिले उदाहरण एका तरुण कार्यकर्त्याचे आहे, त्याच्या आत्महत्येनंतर सगळे संभ्रमात पडले. वर वर पाहता कारण तर काही दिसले नाही. त्याला योग्य वाटणार्‍या मुलीशी त्याचा विवाह ठरला होता. मात्र लग्नाआधी त्याने आत्महत्या का केली हे उलगडले नाही. असे काय

संवाद हा एकमेव मार्ग आहे… Read More »

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे निर्देश दिले. जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई, येथे 27 व 28

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट Read More »

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी

अमरावती : जिल्ह्याच्या आरोग्य आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (GMC) प्रश्न आता सुटला आहे. अमरावती येथील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी अखेर जागा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आलियाबादची ११.२९ हेक्टर जागा सुपूर्दअमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्व्हे

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी Read More »

२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित होणार!

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विभागीय आयुक्तांना अधिकार: आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित करण्याचे अधिकार आता पुन्हा विभागीय आयुक्तांना देण्यात आले

२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित होणार! Read More »

आरोग्य सेवेसाठी फडणवीसांचा ‘एआय’ मंत्र

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक

आरोग्य सेवेसाठी फडणवीसांचा ‘एआय’ मंत्र Read More »

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार

मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, बीएमसी शिक्षण विभागाच्या आर-नॉर्थ विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पस (कांदिवली, पूर्व) याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार Read More »

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर Read More »

निरोगी मन: एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी गरज

आजच्या 21व्या शतकात माणसाने तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अभूतपूर्व प्रगती केली आहे. पण या झपाट्याने बदलणाऱ्या जगात मानसिक आरोग्य (Mental health) ही एक गंभीर समस्या बनून उभी राहिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी मानसिक आरोग्याशी संबंधित समस्येला सामोरे जातो. तरीदेखील, समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी

निरोगी मन: एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी गरज Read More »

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार

मुंबई : मराठवाड्यातील (Marathwada) ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार Read More »