‘चुकून मविआला मत गेलं तर महाराष्ट्राचा बट्टयाबोळ होईल;’ बावनकुळेंचा मविआवर प्रहार
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे, महायुती आणि महाविकास आघाडी यांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करतांना दिसत आहेत. दरम्याम, \”चुकून मविआला मत गेलं तर मविआ महाराष्ट्राचा बट्टयाबोळ करतील,\” अशी टीका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष […]
‘चुकून मविआला मत गेलं तर महाराष्ट्राचा बट्टयाबोळ होईल;’ बावनकुळेंचा मविआवर प्रहार Read More »