News Bharati

Vinayak A

ठाण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले महायुतीच्या यशाचे रहस्य

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही त्यांची पहिली पत्रकार परिषद होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी सांगितले […]

ठाण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले महायुतीच्या यशाचे रहस्य Read More »

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सध्या राज्यातील पुढील सरकारच्या नेतृत्वाबाबत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे या पत्रकार परिषदेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष Read More »

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

महाराष्ट्र : \”शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपद आणि पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल, महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल याची शंका नाही,\” असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”कोणाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवायचं, हा आमचा विषय आहे. विरोधकांकडे फक्त रडत बसण्याशिवाय

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार Read More »

ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या विलंबाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका

नागपूर : \”महाविकास आघाडीचे 31 खासदार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पाच महिन्यांपूर्वी निवडून आले होते. त्या वेळी ईव्हीएम (EVM) नीट काम करत होती का?\” असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी पुढे सांगितले, \”नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्या वेळी ईव्हीएम खराब नव्हती

ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या विलंबाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका Read More »

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वांचं लक्ष आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर केंद्रित झालं आहे. महायुती सरकारचा शपथविधी कधी होईल? नव्या मंत्रिमंडळात कोणते नेते सहभागी होतील? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? यावर चोहोबाजूंनी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह कायम असून, दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार? Read More »

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता…

कृष्ण प्रभू दास प्रभू ( Krishna Das Prabhu ) यांच्यावर बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या कारवाईबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  त्यांच्या बांगलादेशातील अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांना जामीन न मिळणंही योग्य नाही असंही भारताने म्हटलं आहे. बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सध्या अन्याय केला जात आहे. गेली अनेक वर्ष हिंदू

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता… Read More »

पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शुक्ला यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती. आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृहमंत्रालयानं काल काढला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची

पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती Read More »

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील सर्व ईव्हीएम , व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. 45 दिवस या ईव्हीएम मशीनचे व त्यातील डेटाचे जतन करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनर्मोजणी करण्यात येते. त्यामुळे 45 दिवस ईव्हीएम मशीन डेटा ठेवण्यात येणार आहे. मात्र, आक्षेप

ईव्हीएमचा डेटा ४५ दिवस जपून ठेवला जाणार Read More »

नवा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले

मुंबई : शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर देखील होते. राजीनामा सादर केल्यानंतर राजभवनाबाहेर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधत या निर्णयावर स्पष्टीकरण दिले.

नवा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले Read More »

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार?; मंत्रिमंडळातील खातेवाटपावर सर्वांचे लक्ष

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणारं नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले. अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीला मिळालेलं बहुमत बघता, युती पुन्हा सत्ता स्थापन करेल. यामध्ये मुख्यमंत्री पद

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार?; मंत्रिमंडळातील खातेवाटपावर सर्वांचे लक्ष Read More »