News Bharati

Vinayak A

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शिंदे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ आज, 26 […]

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचालींना वेग Read More »

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज Read More »

कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव

सिंधुदुर्ग: राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha) मतमोजणीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकांच्या निकालाबाबतची उत्सुकता आज शिगेला पोहोचली आहे. यंदा निवडणुकीत बड्या नेत्यांची मुलं, तसेच काका-पुतण्या, बाप-लेक आणि भाऊ-भाऊ यांसारख्या नात्यांच्या लढतींनी रंग भरला. कोकणातील राणे बंधूंची प्रतिष्ठेची लढाई:कोकणात नितेश राणे आणि निलेश राणे या दोघा भावांनी निवडणुकीच्या मैदानात जोरदार यश

कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव Read More »

एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीने आपले प्रतिस्पर्धी पक्षावर मोठ्या फरकाने विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करत 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे, ज्यामुळे राज्यातील भाजपाचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी

एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया Read More »

परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव

परळी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळी (Parli) मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी-एसपी (शरद पवार गट) चे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला. परळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे

परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव Read More »

भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला

अमरावतीच्या धामणगावात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना काल संध्याकाळी घडली, जेव्हा अर्चना अडसड रोठे त्यांच्या भावाच्या प्रचार कार्यक्रमानंतर घरी परतत होती. प्रताप अडसड हे धामणगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या वेळीच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी अर्चना

भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला Read More »

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) नाशिक शहरात कडक कारवाई केली आहे. या कारवाईत भाजपने दिनकर पाटील, कमलेश बोडके, गणेश गीते यांच्यासह सात माजी नगरसेवकांना व विविध पदाधिकारांना पक्षातून बाहेर काढले आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन करून विरोधी उमेदवारांना पाठिंबा देणारे हे पदाधिकारी व नगरसेवक होते. भाजपच्या

नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी Read More »

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कदम यांनी म्हटले, \”जनता उद्धव ठाकरेंचं पितळ उघडं पाडेल. वाघाचं कातडं पांघरलेल्या अविर्भावातून ठाकरे बाहेर येतील.\” त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा काळात फक्त तीन वेळा मंत्रालयात प्रवेश केला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका Read More »

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

मेळघाटातील सहा गावांच्या नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या गावांमध्ये पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे गाव आहेत – रंगूबेली, धोकडा, कुंड, खामदा, डावणी आणि भोरंग. या गावांमधील १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार Read More »

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यावर टीका करत, त्यांच्या विधानांचा निषेध व्यक्त केला आहे. . \”जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ते लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना शोधून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्याशिवाय, ते मत जिहादचे (Vote Jihad) आवाहन करत असल्याचेही स्पष्ट

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल Read More »