News Bharati

Vinayak A

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य

संत ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwari)’ज्ञानेश्वरी’ ही केवळ भगवद्गीतेवरील एक प्रासादिक टीका नाही, तर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीतून प्रकट झालेला एक तेजस्वी विचारदीप आहे. हे कार्य हिंदू समाजाच्या आत्मरक्षणासाठी आणि पुनरुत्थानासाठी केलेले एक विराट आंदोलन होते. ज्ञानेश्वरांचे कार्य एका अशा कालखंडात साकार झाले, जिथे समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा होता. या विचारक्रांतीची मुळे […]

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य Read More »

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता

आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. शतकानुशतकांची परंपरा असलेली ही वारी अनेक संकटांना तोंड देत अखंडित सुरू आहे. मुस्लिम आक्रमणांच्या काळातही

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता Read More »

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट उत्सव आहे. शतकानुशतके ही परंपरा लाखो भाविकांना पंढरपूरच्या विठोबा चरणीलीन होण्यासाठी प्रेरित करत आहे. तथापि, अलीकडच्या काळात काही धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे गट या पवित्र आध्यात्मिक चळवळीला ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘सेक्युलर आंदोलन’

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही! Read More »

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »

पंढरपूर वारी: हिंदुत्वाच्या शाश्वत मूल्यांचे चालते-फिरते प्रतीक

पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक पदयात्रा नसून, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ८०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेली ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती. पुरावे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत स्वतः वारी करत असल्याच्या उल्लेखही मिळतात. ही प्राचीनता केवळ काळाच्या ओघात टिकून राहिलेली एक प्रथा नसून, हिंदू आध्यात्मिक परंपरांच्या खोलवर रुजलेल्या,

पंढरपूर वारी: हिंदुत्वाच्या शाश्वत मूल्यांचे चालते-फिरते प्रतीक Read More »

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही यात्रा केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून, तिच्या मुळाशी सामाजिक एकात्मता, अध्यात्मिक उन्नती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे बळ आहे. या यात्रेची परंपरा संतांनी घडवली. हेच  इस्लामी आक्रमणांना दिलेले शांत, पण ठाम उत्तर देखील

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती  Read More »

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन नक्षलवादी’ गटाचे लक्ष ठरते आहे. विचारवंतांच्या नावाखाली, कलाकारांच्या गाण्यांमध्ये, आणि सामाजिक आंदोलकांच्या घोषणांमध्ये  ही मंडळी वारीचा उपयोग लोकमत निर्माण करण्यासाठी, सरकारविरोधात भडकावण्यासाठी आणि पारंपरिक श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठी करत आहेत. संत परंपरेचा

वारीवरील आक्रमण Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी

सातपुड्याच्या पायथ्याशी अनोखी परंपरा मार्च महिन्यातील रणरणत्या उन्हात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावात साजरी होणारी होळी श्रद्धा, समरसता आणि हिंदू एकतेचे प्रतीक आहे. येथे पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालत जाऊन भाजलेली ‘बट्टी’ काढणारे तरुण श्रद्धेची ताकद दाखवतात, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जातीयता बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून एकत्र येतात आणि समरसतेची होळी साजरी करतात. हिंदू धर्मावर शतकानुशतके

सुकनाथ बाबांची ‘रोडगा-दाल बट्टी’ व समरसतेची होळी Read More »

आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील पुढचे पाऊल नाशिकमध्ये

नाशिक हे महाराष्ट्राच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून आकार घेत आहे. २०२३ मध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकच्या संरक्षण उत्पादनातील क्षमतेवर भर देत त्याला ‘डिफेन्स हब’ म्हणून विकसित करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नेही येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हे

आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील पुढचे पाऊल नाशिकमध्ये Read More »