News Bharati

Vinayak A

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू

मुंबई : आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी बीसीसीआयने (BCCI) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही मेगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, निवड समितीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. मोठे बदल: इशान किशनचे पुनरागमन, शुभमन गिल […]

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू Read More »

\”बाळासाहेब असते तर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना प्रवेश मिळाला असता का?\”

मुंबई : \”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि आजचा ‘उबाठा’ पक्ष यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असते तर देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना शिवसेनेत कधीच थारा मिळाला नसता,\” अशा तिखट शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर (UBT) निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या अब्दुल रशीद खान उर्फ मामू ह्यांनी शिवसेना (उद्धव

\”बाळासाहेब असते तर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना प्रवेश मिळाला असता का?\” Read More »

\”तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी\”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!

मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री

\”तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी\”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव! Read More »

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात!

INDvSA : दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची सुरुवात जरी कसोटी विजयाने केली असली, तरी टी-२० मालिकेत मात्र टीम इंडियाने त्यांना धूळ चारली आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या ५ व्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. प्रथम

INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात! Read More »

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल

मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणांची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल Read More »

काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर?

महाराष्ट्र : भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते पाकिस्तानचीच भाषा बोलतात आणि त्यांना पाकिस्तानच्या मदतीचीच आशा आहे,” असा घणाघात केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेत ही टीका केली. केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून

काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर? Read More »

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य

पाथर्डी : पाथर्डीच्या विकासासाठी ‘कमळाची’ ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत जनसमुदायाला संबोधित केले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य Read More »

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकीत मुंबईतील

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक Read More »

मुखेड : \”तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुखेड : \”ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुखेड नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी आहे. तुम्ही फक्त २० तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, मुखेडच्या जनतेची आणि इथल्या प्रगतीची काळजी पुढची ५ वर्ष आम्ही घेऊ,\” असे आश्वासक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार विजया पत्तेवार आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित

मुखेड : \”तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »