News Bharati

Vinayak A

५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद

मुंबई/कोकण : भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कोकण विभागात सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला. विभागातील ५१ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘हिंद-दी-चादर’ हे गीत गाऊन या महान क्रांतिकारकाला मानवंदना दिली. विश्वविक्रमाची मोहोर या अभूतपूर्व उपक्रमाची […]

५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद Read More »

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी!

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर जाहीर केली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची भाजपच्या ‘राज्य चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पक्षांतर्गत त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. राम सातपुते हे मुख्यमंत्री

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी! Read More »

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुंबई : राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला प्रारंभ केला असून, अनेक महिलांना हप्ता जमा झाल्याचे संदेश (SMS) मिळण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात Read More »

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार!

मुंबई : \”राज्यातील नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन टीएमएस 2.0 (Transaction Management System) प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक जबाबदार आणि रुग्णस्नेही होईल,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथे मुख्यमंत्री

राज्यातील 4,537 रुग्णालयांत 2,399 उपचार मोफत; आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजनेत पारदर्शकता येणार! Read More »

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील जागांसाठी उमेदवारांची चाळणी अंतिम टप्प्यात आणली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विनोद

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे Read More »

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी

मुंबई : आगामी निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, \”प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर निवडणुकांमुळे कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब

रवींद्र चव्हाणांकडून भाजपची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; पाहा सविस्तर यादी Read More »

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना

नवी दिल्ली : \”जे प्रत्यक्ष घाम गाळून काम करतात, त्यांनाच नफ्यात वाटा मिळाला पाहिजे. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून आम्ही टॅक्सी चालकांना म्हणजेच ‘सारथीं’नाच या संस्थेचे मालक बनवत आहोत,\” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत टॅक्सीच्या चालकांशी (सारथी) संवाद साधताना ते बोलत होते. सारथीच होणार टॅक्सीचे मालकअमित शाह

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना Read More »

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्थ पवार यांची नवी इनिंगसुनेत्रा

राज्यसभेसाठी महायुतीचे ‘मिशन ६’; राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर भाजपकडून विनोद तावडे, विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा Read More »

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर! Read More »

अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री मिळाले असते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”अजितदादा हे शब्दाला जागणारे व्यक्तिमत्व होते. राजकारणातील गणिते काहीही असोत, पण क्षमतेचा विचार केला तर अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. दुर्दैवाने, एक सक्षम मुख्यमंत्री राज्याला मिळू शकला नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहिली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री

अजितदादांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री मिळाले असते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »