५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद
मुंबई/कोकण : भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कोकण विभागात सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला. विभागातील ५१ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘हिंद-दी-चादर’ हे गीत गाऊन या महान क्रांतिकारकाला मानवंदना दिली. विश्वविक्रमाची मोहोर या अभूतपूर्व उपक्रमाची […]