राज ठाकरे यांचे आरक्षणावर भाष्य; सर्व गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या मराठवाड्याच्या दौरा करत आहेत. राज ठाकरे यांनी सोलापूर (Solapur) येथे महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या (Reservation) वादावर आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रात स्थानिकांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा पुरेशा रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात निर्माण होत असल्याने सर्व गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यास राज्यात […]