News Bharati

Team NB Marathi

साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता

वनबंधू चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या राहणीमानातील, वागण्या-बोलण्यातील कमालीचा साधेपणा. एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच राहून शेती करण्याचे ठरवले आणि ग्राम परिवर्तनाचा अध्याय सुरू झाला. चैत्राम पवार कधी स्वतःबद्दल बोलताना दिसणार नाहीत. स्वतःबद्दल न बोलता ते गावासाठी केलेल्या कामाबद्दलच योग्य ती माहिती देतात. त्यांच्या कार्याबद्दलचे प्रश्न त्यांना कोणी […]

साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता Read More »

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान

गावकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे लक्षणीय काम चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांनी सुरू केले त्याला आता तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. वनवासी बंधूंच्या सहभागातून आणि श्रमदानातून बारीपाडा या वनवासी पाड्याचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास चैत्राम पवार यांनी करून दाखवला. त्यांच्या कार्याची दखल गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानेही घेतली. पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारा’ने

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान Read More »

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण

महाकुंभ : प्रयागराज, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर महाकुंभ (Mahakumbh) आयोजित केला जात आहे. महाकुंभात स्नान केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या कुंभमेळ्यात भारतभरातून लाखो भाविक, साधुसंत शाही स्नानासाठी सामील होतात. या शाही स्नानाला विशेष महत्त्व असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात वेगवेगळ्या आखाड्यातील साधूसंतांना अग्रक्रम दिला जातो हे

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण Read More »

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास

महाकुंभ : हिंदू धर्मात महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याला मोठे महत्त्व आहे, यावेळी कुंभमेळा (kumbh Mela) 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. महाकुंभ हा भारतात साजरा होणारा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. ४५ दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास Read More »

द मालेगाव फाइल्स

एखादा देश किंवा भाग जेव्हा मुस्लिम बहुल बनतो तेव्हा तेथे काय परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अगदीच ताजं उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेश या देशांमधील परिस्थिती बघून कळून येते. भारत जे एक हिंदू बहुल राष्ट्र आहे, तेथील एक भाग जेव्हा “मुस्लिम बहुल बनतो”, तेव्हा तेथे हिंदूंची काय परिस्थिती होते ते आपल्याला “पश्चिम

द मालेगाव फाइल्स Read More »

बांगलादेशी घुसखोरी थांबविण्याकरिता वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या

पाकिस्तान ,चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे दुर्दैवाने, देशांतर्गत विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जाते. वास्तविक, सीमेलगतच्या राष्ट्रांबाबत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष या घडामोडींकडे जायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाहीये. धोका वाढत आहे मात्र भारतीय एकमेकांशी भांडण्यात दंग आहेत. या देशात अशा

बांगलादेशी घुसखोरी थांबविण्याकरिता वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या Read More »

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका

भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi Infiltrators) बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष (बिजेपी सोडून), नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाही. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय देशभरात बेरोजगारीत वाढ आणि त्यातून दहशतवादाकडे आकृष्ट होणे याचे प्रमाण वाढले आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये सरकार अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरेही ओढले आहेत.

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका Read More »

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज

बांगलादेशातील हिंदू समुदायांविरुद्ध झालेल्या नरसंहाराप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचीविनंती यूकेमधील (153 Hindu Organisations) १५३ हिंदू संघटनांनी मिळून केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी नुकतेच युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव आरटी. डेव्हिड लॅमी यांना दिले. बांगलादेशातील राजकीय उलथापालथ आणि पंतप्रधान शेख हसीना यांची ५ ऑगस्ट रोजी हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू घरे, मंदिरे आणि व्यवसायांवर पद्धतशीर आणि क्रूर हल्ल्यांची

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज Read More »

आक्रमण आणि फक्त आक्रमणच!

▪️बांगलादेशात सध्या जे काही घडत आहे, ते काही विशेष नाही आणि म्हणूनच त्यात वेगळे असे काही नाही. तिथे मुस्लिम बहुसंख्येने आहेत, म्हणून इस्लाम आहे आणि इस्लाम आहे म्हणूनच सहजीवन, सहअस्तित्व मान्य नाही. शिवाय जोडीला क्रौर्याला पंथाचे अधिष्ठान आहे. ▪️कुराणाच्या आयतीच्या आयती मूर्तीभंजनाचे आदेश देतात, मूर्तीपूजकांना काफर म्हणतात, जगण्याचा अधिकार नाकारतात, क्रौर्याने भरलेल्या मृत्यूचे समर्थन करतात,

आक्रमण आणि फक्त आक्रमणच! Read More »

महाराष्ट्राने राजकारण – समाजकारणाची कूस बदलली

महाराष्ट्रावर तथाकथित पुरोगामी विचारांचा जणू काही गंज चढला होता. हा गंज हिंदू समाजानेच पुसून काढून अस्सल आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचे अभूतपूर्व प्रकटीकरण केले. महाराष्ट्र हा हिंदूविरोधी शक्तींचा वैचारिक स्त्रोत मानला जात असे. या स्त्रोतावरच निर्णायक घाव घालून हिंदू समाजाने आपले ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले आहे.    महाराष्ट्रामधे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय

महाराष्ट्राने राजकारण – समाजकारणाची कूस बदलली Read More »