News Bharati

Team NB Marathi

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत

पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत. कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले. […]

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत Read More »

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल

शेतकऱ्यांनो, झारीतील शुक्राचार्य ओळखा! सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा हंगाम भरात आलेला आहे. प्रचारादरम्यान आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. विराेधकांनी यात माेठी आघाडी घेतली आहे. खाेटी आश्वासने देण्यासाेबतच साेयाबीनसह कापासाची आयात करून भाव पाडण्यात येत असल्याचा खाेटा प्रचार विराेधकांकडून केला जात आहे. वास्तविक सरकार कधीच साेयाबीन आयात करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, केवळ मतांच्या लाचारीसाठी

विराेधकांकडून साेयाबीन उत्पादकांची दिशाभूल Read More »

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी

चिंचवड दि.१५ (प्रतिनिधी)भारत हे संपूर्ण जगाचे आशास्थान आहे शिवरायांचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. जातीपातीत लढणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकसित भारत -विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी सजग राहून १००% मतदान करण्याची गरज आहे. फक्त संविधान हातात दाखवून प्रत्यक्षात मात्र भारताबाहेर देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींसारख्या ढोंगी नेत्याला संविधान शिकवण्याची खरी गरज असल्याचे परखड मत माजी

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी Read More »

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत

प्रबोधन मंचातर्फे १४ नोव्हेंबर २०२४ रोजी लेक टाऊन हॉल, बिबेवाडी येथे डॉक्टर संजय उपाध्ये यांचे “भारतीय नागरी कर्तव्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले झाले, त्या वेळी ते पुढे म्हणाले मत देणं हे आपलं केवळ कर्तव्य नसून एकत्र येऊन भूमिका मांडणे, समजावून घेणे हे महत्त्वाचं आहे. आज हिंदूंची संख्या कमी होत आहे ही अत्यंत मोठी अडचण

सज्ज व्हा! सजग व्हा! आपण सज्जन आहोत Read More »

निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर

कोल्हापूर मध्ये प्रबोधन मंचाने राजकीय हिंदुत्व या विषयवार आज भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सम्राट नगर कोल्हापूर येथील राम मंगल कार्यालयामध्ये मराठी पत्रकारितेचा चालता बोलता विश्वकोश असलेल्या भाऊंनी आपल्या नर्मविनोदी, खुसखुशीत आणि काही वेळा परखड अशा शैलीत या विषयावर विचार मंथन केले. त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य भर हा मतदान जागृती करून मतदानाचा टक्का कसा

निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर Read More »

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

चैतन्य उपासना मंडळ व सजग रहो अभियाना अंतर्गत रविवारी अमनोरा प्लाझा हडपसर पुणे येथे शेफाली वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ५५० महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रेरक कार्यक्रम पार पडला.सौ वैद्य म्हणाल्या \”आपल्या देशातील सर्व प्रकारच्या भौतिक प्रगती बरोबच आपल्या महान संस्कृती परंपराचा सार्थ अभिमान मिरवता येणं हे सुद्धा विकसित भारताचे लक्षण

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन Read More »

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती

बिरसांनी उलगुलान नावाने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला. अपनादिशुं अपना राज अशी त्यांची घोषणा होती. १८९७ ते १९०० अशी तीन वर्षेत्यांनी छोटा नागपूर भागातून इंग्रजांना पूर्णपणे हद्दपार केले. बिरसामुंडा यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याकार्याची ही ओळख. भारतात जन्मलेले असंख्य महापुरुष भारताच्या एकतेचे आधार बनले आहेत. परंतुत्यांच्या चरित्राची तोडफोड करून त्यांना अराजकवादी दाखवायचे आणित्यांच्या

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती Read More »

काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३

काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) म्हणजे नेमके काय ? मागील दोन भागात हा शब्द  आला आहे . पुढे येणार आहे म्हणून आज ह्याचा थोडा खुलासा. काँग्रेस हे मुळात व्यासपीठ होते इंग्रजांनी स्थापन केलेले. लोकमान्य टिळकांनी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून खुबीने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली . व्यासपीठ चळवळ बनली. महात्मा गांधींनी आपले अहिंसेचे तत्वज्ञान समाजाच्या गळी उतरवण्यासाठी

काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३ Read More »

हिंदुत्व विरोधी विद्वेष : महाराष्ट्र निवडणुक- भाग २

पहिल्या भागात आपण थोडी ह्या येणाऱ्या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेतली. आता त्यातील एक एक मुद्द्यांचा सविस्तर विचार आपण करू या. महाराष्ट्र हे राज्य नेहमीच भारताच्या शैक्षणिक , औद्योगिक , आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे केंद्र राहिलेले आहे. काँग्रेस पक्षाने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपली पाळे मुळे येथे घट्ट रोवली होती आणि त्यामुळे येथे अन्य एखाद्या पक्षाने

हिंदुत्व विरोधी विद्वेष : महाराष्ट्र निवडणुक- भाग २ Read More »

लोकसभा २०२४ आणि नंतर… : महाराष्ट्र निवडणुक – भाग १

२०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात अनपेक्षित निकाल लागले. उत्तर प्रदेश , प.बंगाल ,राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या चार राज्यात असे अनपेक्षित निकाल प्रामुख्याने लागले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या राजकीय  वाटचाली चा आलेख किंचितसा खाली आला.  अर्थात निवडणुकी पूर्वी  काही विमर्श निर्माण केले गेले होतेच. जसे की संविधान बदलणार आणि आरक्षण रद्द करणार हे

लोकसभा २०२४ आणि नंतर… : महाराष्ट्र निवडणुक – भाग १ Read More »