News Bharati

Team NB Marathi

भारताची आफ्रिकेशी लष्करी भागीदारी, वॉशिंग्टनला हादरवतेय?

जग चीनकडे पाहण्यात व्यस्त असताना, भारताने एक असा भूराजकीय डाव खेळला की, वॉशिंग्टनमध्ये खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीसहून अधिक आफ्रिकन देशांशी लष्करी भागीदारी केली आहे. हा केवळ रणनीतीचा औपचारिक भाग नाही, ही एक सत्तांतराची सुरुवात आहे. मोंबासाच्या नौदल तळांपासून घानाच्या रडार प्रणालींपर्यंत भारताची उपस्थिती आता केवळ सहायक नाही- ती निर्णायक आहे. हा जागतिक […]

भारताची आफ्रिकेशी लष्करी भागीदारी, वॉशिंग्टनला हादरवतेय? Read More »

शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या सार्धशताब्दीनिमित्त या गीताचे सामूहिक गायन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख

शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी Read More »

भक्तीमार्गाचा जागर संबंध देशात करणारे ‘संत नामदेव’

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे संत शिरोमणी नामदेव. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतही सार्वजनिक जीवनावर संत नामदेव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादेशिक वैशिष्ट्ये, राष्ट्रीयता आणि पंथनिरपेक्षता यांचे अद्भूत सामंजस्य त्यांच्या ठायी दिसून येते. भारतात धार्मिक परंपरांनी आपल्या गौरवशाली भूतकाळाचे जतन करण्यात किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे,

भक्तीमार्गाचा जागर संबंध देशात करणारे ‘संत नामदेव’ Read More »

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव..

‘इक ओंकार सतनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्ति

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव.. Read More »

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील वर्सोवा परिसरातून पकडले गेले. तो भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) मधील शास्त्रज्ञ असल्याचे नाटक करून परदेशात मुक्त संचार करत होता. त्याच्यावर संवेदनशील माहिती विकल्याचा आरोप आहे. त्याचा एक सहकारी झारखंडमधून अटक

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी Read More »

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे 

नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केलेल्या निवेदनात त्यांनी जनजाती समाजाच्या अस्मिता, संस्कृती आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे  Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत.. Read More »

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले

भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. एक विशिष्ट समुदायासाठी आणि दुसरे सर्वसामान्यांसाठी. भारताने सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला, पण त्याचा गैरफायदा घेत अनेक बेकायदेशीर घुसखोर देशात स्थायिक झाले. या घुसखोरीमुळे केवळ लोकसंख्या वाढली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या जमिनी,

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले Read More »

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता

भारताची एकता ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलांमध्ये, संगीतात आणि सामायिक परंपरांमध्ये कायम अनुभवत असतो. उद्या असलेल्या “राष्ट्रीय एकता दिना”च्या निमित्ताने, संस्कृती आणि विविधता आपल्या जीवनात नेमकी कशी महत्त्वाची आहे हे समजून घेऊयात. प्रत्येक जण ही विविधता जपतो असे असतानाही देश एकसंध कसा राहतो हे कौतुकात्पद आहे. भारताचा सांस्कृतिक वारसाकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारत शेकडो भाषा,

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता Read More »

ज्याचे आरमार त्याचा समुद्र..

\”ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे,” या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व वर्णिले होते. दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम, बलाढ्य अशा जहाजांचे सुसज्ज आरमार आपल्या दिमतीस असणे आवश्यकच आहे.स्वराज्याच्या रक्षणासाठी सुसज्ज, बळकट आरमार उभारण्याची गरज शिवाजी महाराजांनी ओळखली होती. त्यामुळे स्वराज्याचे आरमार हा आजच्या आधुनिक भारतीय आरमाराचा पाया ठरला आहे. आरमार

ज्याचे आरमार त्याचा समुद्र.. Read More »