News Bharati

Team NB Marathi

उबाठाचे केविलवाणे हिंदुत्व

भाषा, प्रांत, जातीभेदाच्या पलिकडे जाऊन ‘हिंदू सारा एक’ ह्या भावनेने हिंदू संघटित रीतीने उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील सकल राष्ट्रीय हिंदू समाजाला तुमच्या फायद्याच्या हिंदुत्वात काडीचाही रस नाही. संघाचे फडके असा भगव्याचा विकृत उल्लेख केल्यावर तमाम मराठी बांधवांनी आणि सकल हिंदू समाजाने गालफाडे लाल केल्यानंतर उपरति झाल्यासारखे उबाठा यांनी सर्व हिंदुत्ववाद्यांना एकत्र येण्याची हाळी पाळीव वर्तमानपत्रे […]

उबाठाचे केविलवाणे हिंदुत्व Read More »

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे

महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.  वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क Read More »

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या !

प्रिय उधोजीराव, १) बिकेसी मैदानावर इंडि आघाडीच्या सभेत सर्व पक्ष आपापल्या पक्षांचे झेंडे घेऊन आले होते. तथापि, भगवा ध्वज मात्र या सभेतून गायब झाला होता. भगव्या ध्वजाचे आपणास कशामुळे विस्मरण झाले? २) बिकेसी मैदानावरील सभेत ‘जय भवानी जय शिवाजी’ ही प्राणप्रिय घोषणा ऐकू आली नाही, याचे कारण काय? ३) बिकेसी मैदानावर आपले प्रथेप्रमाणे शेवटचे भाषण

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या ! Read More »

उधोजीराव तुम्हारा चुक्याच, पण चुकीला माफी नाहीच 

उधोजीरावांनी हिंदूद्रोही पक्षांशी युती करून चूक केली असून काळाच्या ओघात त्यांनी हिंदुत्वाचा त्याग करून आपल्या वैचारिक भ्रष्टाचाराचे दर्शन दिले. उधोजीराव बाळासाहेब ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर झालेल्या सभेमधे पुन्हा एकदा भगव्याशी द्रोह केल्याचे दिसून आले. या सभेत भगवा ध्वज जणूकाही गायब झाला होता. यापूर्वी ठाकरे कुटुंबाची सभा म्हणजे अवघे वातावरण भगव्याने भारून जायचे. बीकेसीवर एवढे सगळे

उधोजीराव तुम्हारा चुक्याच, पण चुकीला माफी नाहीच  Read More »

सिंचन घोटाळ्यात तथ्य; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्या (Maharashtra Irrigation Scam) संदर्भात तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र हेच अजित पवार आता भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत

सिंचन घोटाळ्यात तथ्य; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

संजय राऊत यांना मोदींबद्दलच ‘ते’ वक्तव्य भोवलं; गुन्हा दाखल

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी औरंगाजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर

संजय राऊत यांना मोदींबद्दलच ‘ते’ वक्तव्य भोवलं; गुन्हा दाखल Read More »

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा!

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. विशेष म्हणजे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा! Read More »

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी (Raj

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक Read More »

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय

महाराष्ट्र : “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” असं म्हणत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. यावरून आता राजकारण तापलं आहे. “सत्तेसाठी लाचार झालेल्या उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय झाले आहे”, असा सणसणीत टोला महाराष्ट्र भाजपच्या

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली; उध्वस्त ठाकरेला आता पाकिस्तानचे हिरवे झेंडे प्रिय Read More »