News Bharati

Team NB Marathi

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥संत तुकाराम महाराजांनी वनांचं महत्त्व आपल्या या अभंगातून अधोरेखित केलंय. मानव आणि सृष्टीचा परस्पर संबंध आणि सहजीवनाचं महत्त्वच त्यांनी यानिमित्तानं सांगितलं. सध्या जागतिक तापमानवाढीचं-हवामानबदलाचं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. हवामानाच्या लहरीपणाचा फटका वादळ, पूर, दुष्काळाच्या निमित्ताने विविध देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जैववविधता दिनानिमित्त केलेला उहापोह… ‘पर्यावरण संवर्धन’, […]

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या Read More »

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी; शिक्षण मंत्र्यांनी सांगितली तारीख

Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी; शिक्षण मंत्र्यांनी सांगितली तारीख Read More »

काश्मीरमधील उत्साहवर्धक चित्र

लोकसभा निवडणुकीमधील काश्मिरी जनतेचा सहभाग उत्साहवर्धक आणि आशादयक आहे. काश्मीर म्हणजे नेहरू-गांधी, अब्दुल्ला आणि मुफ्ती या तीन कुटुंबाची मालकी नाही, असा खणखणीत इशारा मतदारांनी दिला आहे. विशेष म्हणजे, मतदानात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. मोदी सरकारने पाकचा हस्तक्षेप थांबविलाच आणि पाकी मनोवृत्ती असलेले भारतातील डावे, उदारमतवादी आणि काॅंग्रेसी मानसिकतेला मोठा धडा शिकवला आहे. भारतीय घटनेमधील

काश्मीरमधील उत्साहवर्धक चित्र Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ\”

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर आता सहावा टप्पा २५ मे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर निकाल ४ जूनला लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच एक खुलं पत्रही पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ\” Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  भाजपा (BJP) कार्यकर्त्यांना आभार व्यक्त करणारे भावनिक पत्र लिहीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. महाराष्ट्र भाजपा परिवारातील सर्व सहकारी मित्रांनो सप्रेम नमस्कार लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र Read More »

बारावीचा निकाल “या” दिवशी जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा; इथे पाहता येणार निकाल

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेच्या निकालाची (HSC Result Date) तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल “या” दिवशी जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा; इथे पाहता येणार निकाल उद्या मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे

बारावीचा निकाल “या” दिवशी जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा; इथे पाहता येणार निकाल Read More »

उद्धवा अजब तुझे रे हे विधान!

उद्धवा अजब तुझे रे हे विधान! म्हणे फडके संघाचे भगवे निशाण! फडके नव्हे रे ही भगवी ज्वाला! हिंदुत्वाचा हा धगधगता अभिमान! …उद्धवा अजब तुझे रे हे विधान! हिंदवी स्वराज्याचा हाच मानबिंदू सोडून लाज झालास कसा बेईमान? …उद्धवा अजब तुझे रे हे विधान! लुटले किती, पाडली राऊळे-मंदिरे भगव्यासह उठला अवघा हिंदुस्थान …उद्धवा अजब तुझे रे हे

उद्धवा अजब तुझे रे हे विधान! Read More »

मतदानासाठीचा उत्साह

भारतीयांच्या नसानसात आता लोकशाही परंपरा भिनली आहे आणि याची अनेक उदाहरणे सांगता येतील. लोकसभेसाठी सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेत जे जे कोणी सहभागी आहेत, त्यांच्या सहभागातून अशी उदाहरणे समोर येत आहेत. पाच पिढ्यांचे एकत्र मतदानयाचेच एक उत्तम उदाहरण छत्तीसगढमध्ये दिसते. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेथे सुरू होते. त्या वेळी एकाच कुटुंबातील पाच पिढ्या मतदानासाठी आल्या. या

मतदानासाठीचा उत्साह Read More »

पडघ्यातील NIA च्या कारवाईमुळेच मोठे षडयंत्र उघड

९ डिसेंबर २०२३ ला सकाळी सर्व न्यूज चॅनेलवर एक ब्रेकिंग न्यूज झळकली. भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरीवली या गावासह महाराष्ट्रातील ४४ ठिकाणी NIA च्या धाडी, अशी ती बातमी होती. भारतात अनेक ठिकाणी NIA च्या धाडी पडतच असतात. परंतु बोरीवली येथे धाड पडल्यानंतर अनेक धक्कादायक बातम्या बाहेर आल्या. बोरीवली येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्मार्टफोन, डिजिटल डिवाइस,

पडघ्यातील NIA च्या कारवाईमुळेच मोठे षडयंत्र उघड Read More »

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या !

प्रिय उधोजीराव, १) शिवसेना भवनवर फडकत असलेला भगवा ध्वज कशाचे प्रतीक आहे? `माझा तो ध्वज, दुसऱ्याचे ते फडके’, हा विचार हिंदूहिताचा आहे का? २)  आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे कायम स्मरण करता. १०५ हुतातम्यांचीसुद्धा आपल्याला प्रत्येक निवडणुकीमधे आठवण येते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन प्रसंगी गोळीबार झाला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. सध्या आपण काॅंग्रेससबरोबर हातमिळवणी केली

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या ! Read More »