News Bharati

Sri Guru Tegh Bahadur

नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जगासाठी सदैव प्रेरणादायी आहे. या महान बलिदानाला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी नवी मुंबई परिसरात गुरुजींच्या नावाने एक अत्याधुनिक आणि सर्वसोयींनी युक्त रुग्णालय उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अल्पसंख्याक विकास […]

नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात राज्य समन्वय समितीचे मार्गदर्शक आणि दमदमी टकसालचे मुखी बाबा हरनाम सिंग जी यांनी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन प्रांतांमधील शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला. आध्यात्मिक नात्याचा इतिहास बाबा हरनाम सिंग जी म्हणाले की,

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक Read More »

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर

जेव्हा करवतीने शरीर चिरले जात होते, अग्नी कातडीला जाळत होता आणि उकळते तेल प्राणांची आहुती घेत होते, तेव्हा तीन नावे इतिहासात अजरामर झाली. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात, जिथे क्रूरतेचा अंमल होता आणि विवेक साखळदंडांनी जखडलेला होता, तिथे हे तीन वीर आपल्या गुरूंच्या सोबत धर्मासाठी उभे राहिले.

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर Read More »

५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद

मुंबई/कोकण : भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कोकण विभागात सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला. विभागातील ५१ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘हिंद-दी-चादर’ हे गीत गाऊन या महान क्रांतिकारकाला मानवंदना दिली. विश्वविक्रमाची मोहोर या अभूतपूर्व उपक्रमाची

५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद Read More »

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा

शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा Read More »

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

 इतिहासाच्या दुर्लक्षित पाऊलखुणा भारताचा मध्ययुगीन इतिहास हा अशा जनसामान्यांच्या आणि समुदायांच्या बलिदानाने विणलेला आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून या देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवला. यातीलच एक अत्यंत तेजस्वी पण काळाच्या ओघात काहीसा दुर्लक्षित राहिलेला अध्याय म्हणजे ‘बंजारा-लबणा’ समुदाय आणि शीख गुरूंचे नाते. ज्या काळात दळणवळणाची आधुनिक साधने नव्हती, रस्ते सुरक्षित नव्हते आणि व्यापार करणे

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास Read More »

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा

शीख इतिहासातील प्रत्येक पान हे शौर्य, बलिदान आणि ईश्वरी श्रद्धेने व्यापलेले आहे. या तेजस्वी इतिहासात ३० मार्च १६९९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी एका नव्या पंथाचा उदय झाला, या पंथाने एका अशा समर्पित पिढीचा जन्म दिला ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या क्रांतीचे सर्वात मोठे नायक आणि

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा Read More »

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश

ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्याची विविध माध्यमांतून व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सर्व

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश Read More »

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »